Headlines

दहा दिवसांत पीक विमा द्या, अन्यथा सरण आंदोलन:निफाड येथे आयाेजित पीक विमा योजना तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा‎

खरीप २०२५ मधील अतिवृष्टीमुळे ९० टक्के पीक हातचे गेल्यानंतरही विमा कंपनीने उत्पन्नात घट नाही, असे कारण देत सर्व दावे फेटाळल्याने देवगाव मंडळातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. . तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्या उपस्थित झालेल्या तालुकास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा पाढाच…

Read More

देवगाव रंगारी ते गल्लेबोरगाव राज्य मार्गाची दुरवस्था:वाहनधारक त्रस्त, 6 किमी प्रवासाला लागतोय 40 मिनिटांचा वेळ, विद्यार्थ्यांचे हाल‎

कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या गावांना जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील थेट अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग अशी ओळख असलेला राज्य महामार्ग क्रमांक ३९ म्हणजेच अमळनेर-नाग द-कन्नड-गल ्लेबोरगाव-देवगाव रंगारी-लासूर स्टेशन ते कायगाव टोका हा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे. गेल्या १५ ते…

Read More

फुलंब्री येथील पेट्रोल पंपासमोर कार, दुचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू:पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत असताना भरधाव कारने दिली जोराची धडक‎

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्री येथील मानकापे पेट्रोल पंपासमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. सुमित गजानन डकले (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) असे म . मिळालेल्या माहितीनुसार, सुमित हा आपल्या आईला दुचाकीवरून (एमएच २० सीके ८१२१) ने घेऊन फुलंब्री येथे आला होता. आईला उतरवून…

Read More

टाकळी अंबड, घेवरीच्या नागरिकांना आता मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी, आरओ फिल्टरचे जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते लोकार्पण‎

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रोकोनाव्हिस कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड व विलास बापू भुमरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी अंबड आणि घेवरी येथे सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या दोन आरओ फिल्टर प्लांटचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच प्रवाह परिवारातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी एक एलइडी टीव्हीदेखील भेट देण्यात आला….

Read More

शहजाद भट्टी नेटवर्कविरुद्ध 150 ठिकाणी छापे:संभाजीनगरसह राज्यभरात 175 संशयितांची एटीएसकडून चौकशी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नागपूरसह राज्यभरातील १५० हून जास्त ठिकाणांवर छापे टाकले. पाकिस्तानात बसून भारतीय तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी चिथावणी देणारा आयएसआयचा हस्तक शहजाद भट्टीच्या राज्यातील नेटवर्कविरोधात ही कारवाई होती. या मोहिमेत एटीएसने सोशल मीडियावरून भट्टीच्या संपर्कात असलेल्या १७५ संशयितांना शोधून काढले असून त्यांची कसून चौकशी सुरू…

Read More

आमचंच सरकार सावरकरांची फाइल दाबून ठेवतंय:आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारला दिला घरचा आहेर

“ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आम्ही आयुष्य काढलं, आमचंच सरकार सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव घ्यायला फाइल अशा पद्धतीने दाबून ठेवत असेल, तर त्याचा मला खेद आहे. मी सभागृहाची शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की, यानंतर मी हा मुद्दा कधीही उपस्थित करणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आपल्याच सरकारला घरचा…

Read More

सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ:जागा हस्तांतरण, येरळा बंधारा आणि अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी प्रचंड गदारोळात पार पडली. जिल्हा परिषदेच्या मालमत्तांचे हस्तांतरण, खटाव तालुक्यातील येरळा नदीवरील बंधाऱ्याच्या कामातील कथित अनियमितता, अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि पुरवणी अंदाजपत्रक अशा अनेक विषयांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. काही विषयांवर मतदानाची मागणी, सभागृहात फलक झळकवून निषेध आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप यामुळे सभागृहातील वातावरण दीर्घकाळ तापले होते. अध्यक्षा…

Read More

मोबाइल हॅक करून सायबर 4 लाख केले लंपास:खराडी पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एका तरुणाचा मोबाइल क्रमांक हॅक करून सायबर चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यातून ३ लाख ९२ हजार रुपये काढून घेतले आहेत. या प्रकरणी खराडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत खराडी भागात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

Read More

सोसायटीत व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड हिसकावली:रखवालदाराकडे पिशवी देताना चोरट्यांनी केली चोरी

पुण्यात गुलटेकडी येथील एका सोसायटीच्या आवारात व्यावसायिकाची साडेसहा लाखांची रोकड आणि दोन मोबाईल असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना ९ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ६९ वर्षीय व्यावसायिक हे गुलटेकडीतील हर्ष सोसायटीत राहतात. ९ जुलै रोजी रात्री काम आटोपून ते सोसायटीच्या…

Read More

​वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार!:अनेक वर्षांपासून दूरवस्थेत असलेला 'नायगुंडा नाला' स्वखर्चाने आणि श्रमदानाने केला दुरुस्त

झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘नायगुंडा नाला’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दूरवस्थेत होता. या नाल्यावरील पुलाची झालेली दूरवस्था आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळयांमुळे येथून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर झिंगानूर वन परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. शासकीय…

Read More