48 लाख टन साखर गेली कुठे? आता आयात नको:गतवर्षीचा उसाचा हप्ता द्या, सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीचा पंढरपुरात एल्गार; तहसीलदारांना निवेदन
मागील दोन गाळप हंगामात उत्पादित झालेली साखर आणि केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कोट्यानुसार विक्री झाल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या साठ्यामध्ये ४८ लाख टनांची तफावत आहे. ती साखर गेली कुठे? असा सवाल करत सचिन पाटील यांनी केंद्र सरकारने साखरेची आयात करू नये, . या बैठकीमध्ये साखरेचा दर प्रतिकिलो ७५ रुपयावर गेलेला असताना साखरेच्या अवैध साठेबाजीची केंद्रीय स्तरावर सखोल…