Headlines

6.57 लाख खर्चूनही जळकी येथे पाण्यासाठी नागरिकांची वणवण:योजना कागदावरच, गाव तहानलेले; निष्प्रभ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप‎

सिल्लोड तालुक्यातील जळकी (वसई) गावात भीषण पाणीटंचामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी विविध योजनांतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही गावातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खर . मिळालेल्या माहितीनुसार, गावात २,१५,६५६ रूपये खर्च करून पाइपलाइन व नवीन विद्युत बोअरची उभारणी करण्यात आली, तर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी अमृत सरोवर योजनेअंतर्गत…

Read More

पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावठी आणि बनावट दारूमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलच् . मिथेनॉल (मिथाइल अल्कोहोल) हा पेट्रोलियमजन्य रासायनिक पदार्थ प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी परवानाधारक पद्धतीने विकला जातो. सध्या यावर…

Read More

चाकणकर आणि भोंदू खरात मिळून रॅकेट चालवत होते:त्या टेबलवर महिलांची इज्जत उतरवली जात होती तेव्हा कुठे होतात? – रुपाली ठोंबरे

भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर त्यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप झाला होता, ज्यावरून चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच एका सोशल मीडिया व्हिडीओद्वारे चाकणकर यांनी हे आरोप फेटाळून लावत आपला खरात याच्याशी कोणताही संबंध नसून आपली केवळ बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट केले…

Read More

घाटीत तीन चिमुकल्यांना जीवदान:बदाम, शेंगदाणा, चिंचोका गिळलेल्या वस्तू शस्त्रक्रियेने काढल्या

छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यात आले. गेल्या तीन दिवसांत बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळलेल्या तीन बालकांवर कान, नाक, घसा (ईएनटी) आणि बालरोग विभागाच्या सतर्कतेमुळे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या घटनेत, दोन वर्षांच्या आयान सय्यदने खेळताना बदाम गिळला होता. त्याला खोकला येत होता, श्वास घेण्यास त्रास होत होता आणि आवाजात बदल झाला…

Read More

विदर्भातील शाळा आता 30 जूनलाच सुरू होणार:उच्च न्यायालयाचा निर्णय, नागपूर खंडपीठाने अधिकाऱ्यांना खडसावले

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचे 28 मार्च व 9 जूनचे आदेश रद्द केल्यामुळे विदर्भातील शाळा आता 30 जून रोजीच सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी विदर्भासह राज्यातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यास विदर्भातील शिक्षक संघटना व पालकांनी तीव्र विरोध केला होता. 15 जून रोजी…

Read More

PMWDA Metro to Shivaji Nagar by August, Baner Line by July

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बहुप्रतिक्षित पुणे मेट्रो लाईन ३ अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या १२ स्थानकांचा पहिला टप्पा १५ जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी घोषणा ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिज . डॉ. चौधरी यांनी ‘पीएमआरडीए’च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पत्रकारांशी संवाद साधताना प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. पायाभूत सुविधांचा…

Read More

मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका

राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही…

Read More

महिलांमध्ये क्लॉटिंग फॅक्टरच्या कमतरतेत वाढ:वेळीच निदानाची गरज- डॉ. पद्मा श्रीवास्तव

पुणे आणि परिसरात महिलांमध्ये रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या ‘क्लॉटिंग फॅक्टर’च्या कमतरतेची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर आठवड्याला सुमारे २ ते ३ महिलांमध्ये रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे आढळत आहेत. वेळीच निदान न झाल्यास हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, असा इशारा डॉ. श्रीवास्तव यांनी दिला आहे….

Read More

भिवंडी पालिकेत ACB चा 'सर्जिकल स्ट्राईक':सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना लाच घेताना अटक; अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी, अडीच लाखांच्या रकमेसह सापडले जाळ्यात

अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याची धमकी देऊन खिसे गरम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी संध्याकाळी रंगेहात बेड्या ठोकल्या. भिवंडी-निझामपूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक ३ (पद्मानगर) चे सहाय्यक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) सुरेंद्र भास्कर भोईर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका खाजगी गाडीत लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना ‘एसीबी’ने हा सापळा यशस्वी केला. नेमकं…

Read More

केंद्रीय मंत्री मोहोळ यांची राजनाथ सिंहांशी भेट:पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण, इंदिरानगर जागेवर महत्त्वपूर्ण चर्चा

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुण्याशी संबंधित संरक्षण खात्याकडील अनेक प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पुणे विमानतळ विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन, विषय मार्गी लावण्यासंदर्भात…

Read More