Headlines

Manoj Jarange Patils Strong Reply to Vijay Vadettiwar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे शेतात शनिवारी सकाळी भर उन्हात सुरू केलेले बेमुदत उपोषण 15 तासांनंतर सोडले. त्यानंतर सरकारच्या एकंदरीत भूमिकेवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी डबल ढोलकी सरकार म्हणत सड . मनोज जरांगे पाटील म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचे कॉंग्रेसचे सरकार असताना ओबीसींचे कल्याण केले होते का? झोके बांधून…

Read More

पारधी बेड्यावरील दिव्या काळेचे यश:खासदार काळे यांनी प्रत्यक्ष भेट घेत केला विद्यार्थीनीचा सत्कार‎

कठीण परिस्थितीवर मात करत शिक्षणाची नवी पहाट कशी आणता येते, याचे आदर्श उदाहरण मोर्शी तालुक्यातील जामणीच्या पारधी बेड्यावर पाहायला मिळाले. येथील दिव्या रवींद्र काळे या विद्यार्थिनीने १२ वी सीबीएसई परीक्षेत ९१.२०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी थेट त्या पारधी बेड्यावर पोहोचून दिव्याचा विशेष…

Read More

पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर वेरूळात उत्साहात:केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन आज वेरूळ येथील हॉटेल अशोक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, पक्षाच्या प्रभारी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित…

Read More

संभाजीनगर-जालना विधान परिषदेसाठी 33 इच्छुकांकडून 55 अर्ज:भरला कुणीच नाही, सोमवारी उलगडणार महायुती-मविआचा सस्पेन्स

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 33 इच्छुकांनी 55 अर्ज नेले, परंतु एकही अर्ज दाखल झाला नाही. अर्ज भरण्याचा सोमवार (1 जून) हा अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी उसळणार आहे. महायुती व महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने उत्सुकता वाढली असून, सोमवारीच प्रत्यक्ष अर्ज भरताना सर्व चित्र स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या…

Read More

अवैध व्यवसाय बंद करा; अन्यथा मोर्चा:दहीहंडा विकास मंचाचा इशारा, पोलिस प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन‎

ऐतिहासिक, सामाजिक आणि क्रांतिकारी वारसा लाभलेल्या दहीहंडा परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी दहीहंडा विकास मंचाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत मंचाने ठाणेदार गोपाल ढोले यांना निवेदन सादर केले. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंचाने दिला आहे. आज खुलेआम वरली मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर अवैध…

Read More

परिवर्तनाच्या संघर्षात प्रमुख मूक शक्ती बनून कार्यरत होत्या रमाई:बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराच्या समारोपप्रसंगी एम.डी. सरोदे यांचे प्रतिपादन‎

त्यागमूर्ती माता रमाईंचे जीवन हे केवळ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची पत्नी म्हणूनच नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाच्या महान संघर्षामागील एक मूक शक्ती म्हणून त्या कार्यरत होते. रमाईंच्या जीवनात सुखापेक्षा दुःख अधिक होते. अनेक संकटे, मुलांचे निधन, आर्थिक अडचणी आणि एकाकीपणा सहन करूनही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेबांच्या ध्येयावर त्यांचा अढळ विश्वास होता. म्हणूनच…

Read More

अधिक मास, उन्हाळी सुटीमुळे 2 दिवसांत 1 लाख स्वामीभक्त:अक्कलकोटला भक्तांच्या रांगा, अन्नछत्रात महाप्रसादासाठी गर्दी‎

येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास, उन्हाळी सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंगळवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. दोन दिवसांत…

Read More

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यां . येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते…

Read More

‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध‎

मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाही शासनाने त्यास न जुमानता या बाधित जमिनींच्या उताऱ्यावर या महामार्गाच्या नोंदी केल्या. एवढेच…

Read More

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता…

Read More