पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो
वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात नाही. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अतिरिक्त डिपीची म . महावितरणच्या कामती (बू.) शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या या गावाच्या शेतीला वीजपुरवठा करणारा पाणीपुरवठा या नावे…