Headlines

पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो

वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात नाही. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अतिरिक्त डिपीची म . महावितरणच्या कामती (बू.) शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या या गावाच्या शेतीला वीजपुरवठा करणारा पाणीपुरवठा या नावे…

Read More

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने…

Read More

अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरापासून जनगणनेला केला प्रारंभ:अचूक नियोजन, पारदर्शकतेसाठी करण्यात येताेय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर‎

देशाच्या आगामी काळातील विकासाचा आणि विविध लोककल्याणकारी योजनांचा मुख्य पाया ठरणाऱ्या ‘भारत जनगणना-२०२७’ च्या मोहिमेला अकोला शहरात प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या देशव्यापी मोहिमेचा अधिकृत प्रारंभ बुधवारी (दि. २०) अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पूर्व झोन अंतर्गत करण्यात आला. विशेष म्हणजे, शहरातील पहिल्या कुटुंबाची नोंदणी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या शासकीय निवासस्थानापासून (अनुक्रमांक १) करून या…

Read More

अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी:महाआवास अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक, अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकावले‎

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली मोठी आंब्याची झाडे असायची. गावोगावी ठराविक भाग आमराई म्हणून ओळखला जायचा. मात्र काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचेही विभाजन होऊ लागले, परिणामी विभागून आलेल्या जमिनीत…

Read More

माणिकदौंडी शिवारात भरधाव कारचा भीषण अपघात, 2 ठार:धोकादायक वळणावर नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, दाेन जण जखमी‎

तालुक्यातील माणिकदौंडी ते बोरसेवाडी फाटादरम्यान हॉटेल शुभमजवळ राज्य मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पाथर्डीहून मिरजगावच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारचा अपघात होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. कालिदास शहादेव बनकर (३२) व बबन किसन खेतमाळीस (७०, दोघेही…

Read More

‘फुलशिवरा'' गावाने घडवले 7 पीएसआय‎:सख्ख्या भावांची उपनिरीक्षकपदी निवड, युवकांना गावातच मिळतेय प्रशिक्षण

मकसूद शेख | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा गावाने ‘पोलिसांचे गाव’ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवघी १८०० लोकसंख्या असलेल्या या गावातील आजमितीस ७ पोलिस उपनिरीक्षक आणि ४९ पोलिस कार्यरत आहेत. गावाची ही ख्याती वसुसायगाव येथील भाऊसाहेब गर्जे यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाली आहे. दरम्यान, यंदा पोलिस दलात भरती झालेल्या व उपनिरीक्षपदी निवड झालेल्यांचा ग्रामस्थांच्या…

Read More

मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा; पंपांवर डिझेल नसल्याचे फलक:वणी परिसरात वाहतूकदारांसह उद्योगधंदे अडचणीत; शेतीची कामे खोळंबली‎

डिझेलचा अपुरा पुरवठा, वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, उद्योगधंदे तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. . जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत असून ग्रामीण भागातही त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक शेगडी…

Read More

पैठण, सिल्लोड, कन्नडला इंधनाचा तुटवडा:डिझेलसाठी शेतकऱ्यांची धावपळ, पंपावर सकाळपासूनच गर्दी, अनेक ठिकाणी ‘नो पेट्रोल’चे फलक‎

जिल्ह्यातील पैठण, सिल्लोड, लासूर स्टेशन, नाचनवेल, कन्नड परिसरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, पेट्रोल-डिझेलसाठी वाहनधारकांच्या पंपावर लांबच लांब रांगा लागत आहे. दरम्यान, सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, ट्रॅक्टरसाठी इंधनच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. पैठणला गेल्या दोन दिवसांपासून इंधनटंचाईमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. ग्रामीण…

Read More