Headlines

Rohit Pawar Attacks Govt on Missing Link Project Contract; Ajit Pawar Link Alleged

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल . विधानभवन परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनावेळी 240 किमी प्रतितास वेगाच्या…

Read More

इंधन टंचाईवर नेवासेच्या डॉक्टरांचा डिजिटल तोडगा‎:पेट्रोल-डिझेलची उपलब्धता आता घरबसल्या समजणार, मंत्री विखेंच्या हस्ते उद्घाटन

येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार गळनिंबकर यांनी पूर्णपणे स्वयंनिर्मित व विकसित केलेल्या ‘इंधनशोधक’ या भारतातील पहिल्या रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाइल अॅपचे अधिकृत लाँचिंग पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे पार पडल्याची माहिती नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, डॉ. वरुणराज देवरे…

Read More

देशात मोदी अन् फडणवीसांचे भिंग फुटले:फडणवीसांनी आम्हाला विकास शिकवू नये, त्यांनी केलेली कामे महिनाभरात कोसळतात- संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात झालेल्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मेट्रोपासून ते लोकल ट्रेन आणि बेस्ट बसपर्यंत सर्वच वाहने गळत आहेत. प्रत्येक कामात आधी कमिशन खाण्याच्या वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. कालच्या एकाच पावसाने या सरकारची पोलखोल केली असून, जनतेचे तब्बल 4,500 कोटी रुपये एका झटक्यात वाहून गेले आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब…

Read More

पुलाच्या उंचीसाठी पांढरी गाव थेट प्रशासनाविरोधात उतरले मैदानात:पांढरीवासी आक्रमक, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा‎

चांदूरबाजार तालुक्यातील पांढरी गावातील दोन व्यक्ती चारगड नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडल्याची घटना २९ जूनला घडली. या घटनेमुळे पांढरी गावावर शोककळा पसरली असून, चारगड नाल्यावर तातडीने उंच पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ये . शिरजगाव कसबा मंडळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह सर्व नाले दुथडी भरून वाहत होते. अशा परिस्थितीत पांढरी येथील…

Read More

सालोरा येथे ‘कृषी’ विद्यार्थ्यांतर्फे वृक्षारोपण:शेतकऱ्यांमध्ये जागृती, गावोगावी जाऊन शाश्वत शेतीवर मार्गदर्शन‎‎

अकोला महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी सालोरा बु. येथे वृक्षारोपण करत शेतकरी जनजागृतीचा उपक्रम राबवला. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती येथे प्रशिक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी विविध गावांमध्ये जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार…

Read More

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा सांगवीतील भोंदूबाबा यौवन गोहाडला अटक

धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा यौवन भानुदास गोहाड (रा. दारणा सांगवी) याला अटक केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील पीडित महिला चहाचे दुकान चालवते. व्यवसायात अपेक्षित…

Read More

‘श्री शिवाजी’ शारीरिक शिक्षण महाविद्यालयात योग दिन साजरा:प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण, विविध मान्यवरांची उपस्थिती‎

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय व जागतिक योग दिनाचे आयोजन श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालया मधील कार्यरत योगा विभागाच्या वतीने योगा हॉल येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन…

Read More

मुंबईत मानोरी किनाऱ्यावर परदेशी मालवाहू जहाज अडकले:ना ओळख, ना क्रू मेंबर; तटरक्षक दल अन् पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातील मानोरी समुद्रकिनाऱ्याजवळ एका परदेशी मालवाहू (कार्गो) जहाजाला अपघात होऊन ते समुद्रातील खडकांमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिस, भारतीय तटरक्षक दल तसेच आयएनएस हमलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जहाजाची पाहणी, तपास आणि पुढील बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मनोरी बंदर परिसरात घटना गोराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

Read More

खरीप हंगामात 35 हजार 560 हेक्टर जमिनीवर सोयाबीनचा पेरा:84 हजार 768 पैकी 83 हजार895 हेक्टरवर नियोजन‎

यंदाच्या खरीप हंगाम २०२६-२७ साठी येथील कृषी विभागातर्फे तालुक्यातील वही ती खालील ८४ हजार ७८७ हेक्टर जमिनीपैकी ८३,८९५ हेक्टर जमिनीवर विविध खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले होते त्यापैकी ६३ हजार ८४८ हेक्टर जमिनीवर सहा जुलै पर्यंत प्रत्यक्षात पेरणी झाली आहे पेरणीची टक्केवारी ही ७६ टक्के आहे.३५ हजार ५६० हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली असल्याने यंदाही…

Read More

विवाह संस्कारातून निसर्ग अन् ज्ञानाची पेरणी, महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेऊन वधू-वराची मंगल प्रवेशिका‎

आजकालच्या विवाह सोहळ्यांवर पाश्चात्य संस्कृतीसह बडेजावाचा मोठा प्रभाव दिसून येतो. लाखो रुपयांची उधळपट्टी, डीजेचा दणदणाट आणि दिखाऊपणा यामध्येच लग्नाची इतिकर्तव्यता मानली जात असताना, अमरावतीत एका विवाह सोहळ्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुळे आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कलगा येथील प्रियंका तुपटकर यांच्या विवाह सोहळ्यात भारतीय संस्कृती, समाजप्रबोधन आणि पर्यावरण…

Read More