Headlines

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजल्या:आषाढी वारी पालखी प्रस्थानापूर्वी देहू येथील संस्थानला दिली भेट

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनी शिळा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधीवत पूजा केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. तसेच, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष…

Read More

Mahabaleshwar Rain 393mm; Koyna Dam 34% Filled

सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठा वाढला आहे. महाराष्ट्रा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची प्रकल्पीय क्षमता 105.25 टीएमसी असून यामध्ये 7 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत 35.71 टीएमसी . 7 जुलै अखेर जिल्ह्यात 288.7 मि.मी. पर्जन्यमान झाले असून पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. 7 जुलै रोजी…

Read More

पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीचा निर्णय घ्या:बियाणे-खतांचा पुरेसा साठा उपलब्ध, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – दत्तात्रय भरणे

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असला तरी काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाची परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी…

Read More

नीलम गोऱ्हेंकडून रक्कम वाढवण्याच्या शिफारशीचे स्वागत:म्हणाल्या- 'लाडकी बहीण योजना' महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची ताकद वाढवणारी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले असून त्यांच्या कुटुंबातील निर्णयक्षमतेत आणि क्रयशक्तीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या अभ्यास समितीनेही या योजनेबाबत सकारात्मक निरीक्षण नोंदवत महागाईच्या पार्श्वभूमीवर लाभार्थींना दिली जाणारी रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस राज्य सरकारने स्वीकारावी, अशी अपेक्षा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

Read More

'होय, आम्हीच ढगफुटी केली!':हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर मंत्री गिरीश महाजनांचा खोचक टोला, म्हणाले- यांच्या डोक्याची कीव येते

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी दरड कोसळणे, झाड कोसळणे तसेच मिसिंग लिंकवर झालेली दुर्घटना यामुळे सर्वत्रच पावसाने हाहाकार माजवला आहे. या सगळ्याची पाहणी सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे. यावेळी पाहणी करताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

रायगडमध्ये डोंगराला तडे:नाणेघोळ गावावर भूस्खलनाचे सावट! धोका ओळखून 60 ते 70 ग्रामस्थांचे स्थलांतर

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असतानाच पोलादपूर तालुक्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ‘नाणेघोळ’ गावाजवळील डोंगराला अतिवृष्टीमुळे चक्क अर्धा किलोमीटर लांबीच्या आणि अर्धा ते एक फूट रुंदीच्या महाकाय भेगा पडल्या आहेत. डोंगराचा भाग खचू लागल्याने आणि संभाव्य भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत, गावातील…

Read More

Padalkar Slams Rohit Pawar on Vidarbha Development, Missing Link Project

ज्या लोकांना विदर्भातील प्रश्न काय आहे हे माहिती नाही, त्यांनी काही काम केले नाही. शेंबूड काढायचा माहित नाही, ते लोकं देवाभाऊंवर बोलत आहेत.हे या लोकांचे अज्ञान आहे. अरे ज्या विदर्भातून मुख्यमंत्री येतात त्या विदर्भाचा गेली 60 वर्षे विदर्भाचा राष्ट्रव . गोपीचंद पडळकर म्हणाले की, रोहित पवार आणि त्यांच्या अजोबांनी महाराष्ट्रात कुठे विकासाची वीट लावली आहे…

Read More

CM Fadnavis To Coordinate With Chief Justice On 138 Fast-Track Courts

राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता बोजा, न्यायाधीशांची रिक्त पदे आणि नागरिकांना न्याय मिळण्यास होणारा विलंब या गंभीर प्रश्नावर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेत या विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फ . 138 जलदगती न्यायालयांचे नियोजन; 58 न्यायालये सुरू मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोक्सोसह इतर गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांचा जलद निपटारा व्हावा, यासाठी…

Read More

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच…

Read More

Rohit Pawar Demands Police Dismissal; Fadnavis Orders Action Over Jamod Case

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील मिसिंग प्रकरणात निर्दोष आदिवासी पिता-पुत्राला पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक करून अमानुष छळ केल्याचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा विषय उपस्थित . ‘जय भीम’ चित्रपटासारखी घटना महाराष्ट्रात घडली रोहित पवार यांनी या घटनेची तुलना ‘जय भीम’ चित्रपटातील कथेशी केली. त्यांनी सांगितले की,…

Read More