Headlines

बार्शीत नभांगणात अवतरले रंगीबेरंगी नक्षत्र:शोभेच्या तोफांनी उपस्थितांना ठेवले खिळवून, फटाक्याच्या आतिषबाजीने बार्शीकरांच्या डोळ्यांचे फिटले पारणे‎

बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या उत्सवानिमित्त आयोजित ‘भगवंत महोत्सवाचा’ समारोप अत्यंत नेत्रदीपक आणि रोमांचक पद्धतीने झाला. बार्शी नगरपरिषद, देवस्थान ट्रस्ट आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शोभेच्या दारूकामाच्या आतिषबाजीने संपूर्ण बार्शी शहर उजळून निघाले. सोलापूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नामवंत फायर वर्क्सनी सादर केलेल्या कलेला बार्शीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भगवंत…

Read More

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते महाराष्ट्र पोलिस अशी स्पर्धा करत असताना विवाहानंतर दोन अपत्य असताना जीवनातील ध्येयाला कवेत घेणाऱ्या या मातेच्या संघर्षाला सलाम क Source link

Read More

भविष्यात मी पवार विरोधात पवार लढत होऊ देणार नाही- सुळे:सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य अतिशय चांगलं- सुनेत्रा पवार

मी भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊन देणार नाही. गरज पडली तर पुढील निवडणुकीत दुसरा मतदारसंघ शोधेन, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण तसेच बारामती मतदारसंघावर ताब्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, गोविंदराव पवार आणि शारदाबाई…

Read More

देशाच्या कृषी क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये महाबीजचा मोलाचा वाटा:एरंडोल येथे महाबीजचा 50 वा वर्धापन दिन उत्साहात झाला साजरा‎

एरंडोल राज्य शासनाच्या महाबीज अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा ५० वा वर्धापनदिन एरंडोल येथील बियाणे प्रक्रिया केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भागवत विश्वनाथ प . या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी अभिषेक जमधडे, तालुका कृषी अधिकारी अरविंद शिवदे, विभागीय व्यवस्थापक…

Read More

रोपट्यांचे विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर:फुलंब्रीत 753 वृक्षांचे लुंबिणी उद्यान, डॉ. ठोंबरे यांच्या प्रयत्नातून पर्यावरणाचे संवर्धन‎

निसर्ग संवर्धन केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरवता आले पाहिजे. असे झाले तर गोड फळे मिळतातच. याचे जिवंत उदाहरण फुलंब्रीच्या श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात सापडते. माजी प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या पुढाकारातून लावलेल्या रोपट्यांचे आज विस्तीर्ण नंदनवनात रूपांतर झाले आहे. २२ गुंठ्यातील या परिसरात ७५३ विविध प्रकारची…

Read More

गर्भपात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिर्डीतून जेरबंद:15 हजारांच्या कमिशनसाठी साखळी सक्रिय

शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात (वय ४०, रा. जटवाडा रोड) याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (३० मे) बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे तपासात पुढे आले आहे. पैसे संपले…

Read More

आमदार खोतकर यांची मराठी भाषा विद्यापीठाला भेट:प्रगतीची पाहणी करत यशस्वी वाटचालीस शुभेच्छा

विधीमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाला भेट दिली. या भेटीदरम्यान, विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष मोहन महाराज यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आमदार खोतकर यांनी विद्यापीठाची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मोहन महाराज यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांनी रिद्धपूर येथील…

Read More

CM Eknath Shindes Strong Reply on Ashok Kharat Case

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली. यावेळी विशेषतः गाजलेल्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना, “मी जे काही करतो ते मोकळेपणाने कर . आमदार दीपक केसरकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकदा कार्यकर्त्यांच्या…

Read More

12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!:2 तारखेला होणार निकाल जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. बोर्डाच्या परंपरेनुसार, निकालाच्या एक दिवस आधी अधिकृत सूचना जारी केली जाते आणि त्यानुसार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद पार पडणार आहे….

Read More

कौंडण्यपूर-पंढरपूर बस सेवा सुरू करण्याची मागणी:अधिक मासामुळे भाविकांना थेट प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून थेट पंढरपूरसाठी एस.टी. बस सेवा सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दर्शनानंतर भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी ही सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येत्या १७ मे ते १७ जून या कालावधीत अधिक मास येत आहे. या काळात पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या…

Read More