शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबावी, राजू शेट्टींची कृषी आयुक्तांना मागणी:खतांचा सुरळीत पुरवठा; आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि त्यांची आर्थिक लूट थांबावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांची पुण्यात भेट घेतली. औषध कंपन्यांकडून आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी, यावरही त्यांनी भर दिला. राज्यात सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहेत….