Headlines

सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे कल, शेणखताला सोन्याचा भाव:खरीपपूर्व तयारीला वेग

खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात सध्या एक वेगळीच लगबग पाहायला मिळतेय. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेणखत शेतात टाकताना दिसत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याची गरज यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली असून, एका ट्रॉलीचा दर तब्बल ५ हजारांवर पोहोचला आहे. पशुधन घटल्यामुळे उपलब्धता कमी झाली असली तरीही शेतकरी दीर्घकालीन फायद्यासाठी शेणखतावरच भर देत…

Read More

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले

तलवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी:तित्तरखेडा येथील पथकाने लाठी-काठीचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर केले Source link

Read More

संभाजीनगरचा प्रोझोन माॅल रहेजा समूह खरेदी करणार:1300 कोटींचा व्यवहार, कोइम्बतूरच्या मॉलचाही समावेश

‘के रहेजा कॉर्प’ समूहाचा भाग असलेल्या ‘इनॉर्बिट मॉल्स’ने शहरातील ‘प्रोझोन मॉल’ खरेदी करण्याची तयारी केली आहे. रहेजा समूह संभाजीनगरसह कोइम्बतूर येथील मॉल खरेदी करणार असून हा व्यवहार १,३०० कोटी रुपयांचा आहे. ‘प्रोझोन रिअल्टी’ने शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्यवहारामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच ऑपरेशन्स व…

Read More

सिंहस्थातील पारंपरिक स्तंभ हाेणार ‘अमृतमंथन’ध्वजस्तंभ:नाशकात रामकुंडावर 51, त्र्यंबकमध्ये कुशावर्तावर उभारणार 31 फुटी नवी रचना

२०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ध्वजस्तंभांचे पारंपरिक रूप या वेळी बदलेल. नाशिकच्या रामकुंडावर ५१ तर आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ येथे ३१ फुटी व नवीन घाटावर ५१ फुटी ‘अमृतमंथन’ ध्वजस्तंभ साकारण्यात येतील. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ कोटी ९ लाख रुपयांचा प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. पारंपरिक ध्वजस्तंभ या संकल्पनेला आध्यात्मिक संदर्भ देण्यात…

Read More

पुण्यात शिवसेना (उबाठा) नेतृत्वात लवकरच फेरबदल:संजय राऊतांचे आवाहन: संघटना मजबूत करा, 'मिसिंग लिंक' जोडा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुणे शहर नेतृत्वात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. पक्षाची खरी ताकद संघटनेत असून, ती सत्तेवर अवलंबून नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. यामुळे पक्ष पराभूत होत नाही आणि पुन्हा सत्तेत येण्याची क्षमता राखतो, असा विश्वास त्यांनी दाखवला. पुण्यातील एका बैठकीत राऊत यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात संघटन मजबूत करण्याचे…

Read More

गोवंश कत्तलीवर बंदी घालावी:सकल हिंदू समाजाची तहसीलदारांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांनाही निवेदन

तिवसा येथे सकल हिंदू समाजाने गोवंश कत्तलीवर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी शहरातून ‘गोमाता सन्मान जनजागृती मिरवणूक’ काढण्यात आली. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींनाही या मागणीचे निवेदन पाठवण्यात आले. राज्यात गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कठोर कायदा तयार करण्याची मागणी समाजाने केली आहे. महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशात गायींचे…

Read More

परतवाडा-चिखलदरा मार्गावर अवैध सागवान जप्त:वनविभागाच्या कारवाईत दोघांना 2 दिवसांची वनकोठडी

परतवाडा-चिखलदरा मार्गावर वनविभागाच्या फिरत्या पथकाने नाकेबंदी दरम्यान अवैध सागवान वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ४०/बीएल ५९५२ क्रमांकाच्या एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत वाहनात सागवानाच्या २३ चरपटांची (खांब) अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या सागवानाचे…

Read More

विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी केली:मोर्शी, दर्यापूर, अंजनगावात दौरा; सदस्यसंख्या 10 वर पोहोचली

अमरावती: विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांची पाहणी केली. समितीने स्वतःला चार गटांमध्ये विभागले होते. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार बालाजी कल्याणकर हे दोन नवीन सदस्य अमरावतीत दाखल झाल्याने समितीतील सदस्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे. २९ सदस्यीय अंदाज समितीतील केवळ आठ सदस्य मंगळवारी अमरावतीत…

Read More

शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित, नागरिक त्रस्त:भाजप नेत्यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. आकाशवाणी परिसर आणि दक्षिण भागातील अनेक वसाहतींमध्ये गेल्या महिन्यापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सोमवारी नगरसेवकांसह महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. शहरातील नाथनगर, अरिहंतनगर, विश्वभारती कॉलनी, त्रिमूर्ती चौक,…

Read More

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी…

Read More