Headlines

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने . ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर…

Read More

ख्रिश्चन झालेल्या महिलेसह 30 कुटुंबे झाली पुन्हा हिंदू:सोलापुरात मातृशक्ती आयाम संघटनेची मोहीम

‘माझ्या मानेला गाठ असल्याने मी वारंवार आजारी पडत होते. काही लोकांच्या सांगण्यावरून मी प्रार्थनेसाठी गेले. तिथे मला आजारपणातून बरे होण्यासाठी परंपरा बदलण्यास सांगण्यात आले. विधी करून माझा प्रवेश निश्चित झाला. मात्र तीन वर्षे होऊनही मला आजारपणातून सुटका मिळाली नाही. घरी पूजा करण्यासही मनाई होती. नंतर समुपदेशनामुळे मी पुन्हा स्वधर्मात आले…’ ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात…

Read More

अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज मंदिराला भीषण आग:शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली

अमळनेर येथील संत सखाराम महाराज यांच्या मंदिराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण लाकडाची वाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेर, पारोळा, धरणगावचे अग्निशमन पथक दाखल झाले आहे. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाहीये. आगीचे भयावह दृश्य पाहा Source link

Read More

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जनसुनावणी:अमरावतीत उद्या महिलांच्या तक्रारींवर होणार सुनावणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावती येथे महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी होणार आहे. शुक्रवार, ३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात (डीपीसी सभागृह) दुपारी १२ वाजता ही सुनावणी सुरू होईल. महिलांवरील अन्याय-अत्याचार आणि घरगुती हिंसाचाराशी संबंधित सर्व तक्रारींवर त्या पीडित महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. महिला व बालविकास विभागाने या जनसुनावणीसाठी विशेष तयारी…

Read More

संभाजीनगरच्या 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमुक्ती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार

शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना एकूण १६३२ कोटी १२ लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमार्फत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची ही आकडेवारी आधार संलग्निकरणानंतर पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. जिल्हा…

Read More

जिद्द, चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते:ठाणेदार राहुल आठवले यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास कायम ठेवल्यास तसेच गुरु व आई-वडिलांच्या मार्गदर्शनाचा आदर केल्यास ते यशाचे शिखर सहज गाठू शकतात, असे प्रतिपादन ठाणेदार राहुल आठवले यांनी केले आहे. मोर्शी येथे नवनीत डायनामिक व आकाश इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बारावी आणि एमएच-सीईटी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या…

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी:आधार व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा- जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने…

Read More

पालखी सोहळ्यामुळे पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी; 11 ते 15 जुलै दरम्यान पर्यायी मार्ग

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 11 ते 15 जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे प्रस्थान 7 जुलै 2026 रोजी श्री क्षेत्र देहू येथून होणार आहे. 12 जुलै रोजी…

Read More

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 चे वितरण:डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, यज्ञेश वसंत सावे व डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे ठरले मानकरी

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे असे मत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केले. वरळी डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे…

Read More

MP Dentist Banned 5 Years By AIDSA After Ketan Agrawal Murder Joke

पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटने . केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणावर आक्षेपार्ह टिप्पणी करतानाचा मुस्कान सोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर…

Read More