Kiren Rijiju Slams Rahul Gandhi Over BRICS Dinner Controversy
7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडिया X वर एक पोस्ट करत लिहिले की, भारतात 80% लोक मांसाहारी आहेत. भारताचे मांसाहारी जेवण खूप चविष्ट असते. याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पोस्ट करत लिहिले की, मला विश्वास बसत नाही की काँग्रेस पक्ष BRICS देशांच्या नेत्यांना वाढलेल्या जेवणाच्या मेन्यूवरही राजकारण करत…