Headlines

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास . या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने…

Read More

पुण्यात चोरी:ब्लिंकिटच्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 4 जणांवर गुन्हा

पुण्यातील सोमवार पेठ येथील ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी ‘ब्लिंकिट’च्या गोदामातून कर्मचाऱ्यांनीच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पुणे पोलिसांनी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्र पाटोले, लॉरेन्स नवगिरे (वय २२), गगनदीप सिंग (वय २३) आणि अथर्व जाधव (वय २३) अशी गुन्हा दाखल…

Read More

'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो उलटा:विधानसभेत गदारोळ, 24 तासांत कारवाईची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या मासिकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि त्यांना मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा फोटो चक्क उलटा छापण्यात आला आहे. या चुकीचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

Tourism projects worth Rs 350 crores are taking shape in Meghalaya, Meghalaya is becoming the tourism hub of North East India

Marathi News National Tourism Projects Worth Rs 350 Crores Are Taking Shape In Meghalaya, Meghalaya Is Becoming The Tourism Hub Of North East India अजय प्रकाश | शिलाँग/सोहरा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोहराच्या टेकड्यांवर जूनचा हलका पाऊस पडत आहे. ढग कधी नोहकलिकाईच्या उंच खडकांवर आदळतात, तर कधी दऱ्यांमध्ये उतरून येतात. धबधब्यांचा आवाज आणि धुक्यादरम्यान मेघालय एक…

Read More

सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सात्यकी सावरकर यांनी सावरकरांच्या दया याचिका, गोवंश विचार आणि सैन्य भरती यांसारख्या विविध ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर न्यायालयात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना…

Read More

Panchkula JE Arrested in Rs 3.50 Cr Sports Company Scam; Neeraj Chopra Photo Used

Marathi News National Panchkula JE Arrested In Rs 3.50 Cr Sports Company Scam; Neeraj Chopra Photo Used पंचकुला5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्वतःला सरकारी अधिकारी भासवून दिल्लीतील एका स्पोर्ट्स कंपनीचे संचालक शिव प्रकाश सिंह यांची तब्बल 3.50 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंचकुला महानगरपालिकेचे जेई रोहित सैनी यांना अटक करण्यात आली आहे. कर्नाल येथील रहिवासी रोहित या…

Read More

विधान परिषद निवडणूक:आज सकाळी दहाला निकाल

विधान परिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतांच्या मोजणीला सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. केवळ ६१४ मतांची मोजणी असल्याने अवघ्या दोन तासांतच त्याची प्रक्रिया संपेल. सकाळी दहा वाजेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियोजन भवनात होणाऱ्या या मतमोजणीसाठी महसूल व पोलिस प्रशासनाची टीम सज्ज झाली आहे. संपूर्ण मतमोजणी केवळ दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे….

Read More

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद…

Read More

मुंढवा जमीन घोटाळा:दिग्विजय पाटील आरोपीच्या पिंजऱ्यात, पार्थ पवार 99 टक्के भागीदार, दिग्विजय फक्त मोहरा- अंजली दमानिया

पुण्यातील मुंढवा परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात (दिग्विजय पाटील यांचे नाव ‘आरोपी क्रमांक 2’ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानी यांचेच नाव होते. मात्र, आता दिग्विजय पाटील यांच्यावर दोषारोप निश्चित झाल्यामुळे…

Read More