Headlines

The first phase of ‘One Nation-One Election’ will start from 2029, JPC brainstorming on two-phase model

Marathi News National The First Phase Of ‘One Nation One Election’ Will Start From 2029, JPC Brainstorming On Two phase Model धर्मेंद्रसिंह भदौरिया | नवी दिल्ली30 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात ‘एक देश-एक निवडणूक’ लागू करण्यासाठी केंद्र सरकार आतापर्यंतचा सर्वात व्यावहारिक आणि घटनात्मकदृष्ट्या सुरक्षित मार्ग शोधत आहे. भाजप खासदार पीपी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील ३९ सदस्यीय संयुक्त…

Read More

राज्यात 10 जूनपर्यंत मान्सूनची प्रतीक्षाच:1 जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

राज्यातील कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असली, तरी मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामानात मोठे बदल…

Read More

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎

तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा . बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात…

Read More

SIR वर 23 विरोधी पक्षांचे CJI ना पत्र:DMK चीही स्वाक्षरी; म्हटले- निवडणूक आयोगाची प्रक्रिया मनमानी व लोकशाहीविरोधी

निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेबाबत आणि निवडणुकीशी संबंधित इतर मुद्द्यांवर 23 विरोधी पक्षांनी आणि एका अपक्ष खासदाराने मंगळवारी भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) पत्र लिहिले. डीएमकेचे प्रवक्ते सरवनन अन्नादुरई यांनी आरोप केला की, एसआयआर (SIR) प्रक्रिया मनमानी आणि लोकशाहीविरोधी आहे. एसआयआरचा (SIR) उद्देश मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे हा आहे, तर लोकशाहीचा आधार सर्व प्रौढ…

Read More

लखनऊमध्ये फ्लाय दुबईच्या विमानाला पक्षी धडकला:आपत्कालीन लँडिंग करण्यात आली, 163 प्रवासी होते; 6 तासांपासून विमानतळावर उभे

लखनऊमध्ये शनिवारी सकाळी 7:13 वाजता फ्लाय दुबईच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ लँडिंग करताना विमानाला पक्षी धडकला. पायलटने प्रसंगावधान राखून विमानाची सुरक्षित लँडिंग केली. विमानातील सर्व 163 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुरक्षित उतरवण्यात आले. विमानतळ सूत्रांनुसार, दुबईहून लखनऊला येणारे FD-443 हे विमान सकाळी 6:35 वाजता लखनऊला पोहोचायचे होते. खराब हवामानामुळे…

Read More

एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष ‘खेत बचाव अभियान २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या…

Read More

पडळकर आजच्या काळातील मल्हारराव होळकर- खोत:कितीही दिलं तरी 'माझं काही झालं नाही' असं म्हणणं सदाभाऊंकडून शिकावं- जयकुमार गोरे

जत तालुक्यामध्ये गेल्या शंभर वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास पडळकरांनी अवघ्या दीड वर्षांत करून दाखवला आहे. त्यांनी केवळ विकासकामेच केली नाहीत, तर येथे नगरपालिका आणि पंचायत समितीही निवडून आणली. मी तर म्हणेन, आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल, तर त्याचे नाव गोपीचंद पडळकर आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत…

Read More

कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ दिखाऊ आणि दिशाभूल करणारी असल्याचा गंभीर आरोप करत तुपकर यांनी…

Read More

उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली:सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन

उबाठाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्व जण पाहत आहोत, त्यांचा एकसुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असे वाटते की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही, मनपात जिंकता आले नाही तर तिथेही ते तसेच म्हणत आहेत, त्यांचा पराभव झाला की त्यांना वाटते की हे काही कामाचेच नाही, असे भाजपचे मंत्री गिरीश महाजन…

Read More

काँग्रेस भाजपची ‘ए टू झेड’ टीम:प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले- काँग्रेसला भाजपला हरवण्यात नव्हे, तर सौदेबाजीत रस

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर गंभीर आरोप करत टीका केली आहे. भाजप आणि कॉंग्रेस एकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना त्यांनी नांदेड मतदारसंघातील उदाहरण देखील दिले आहे. तसेच कॉंग्रेस भाजपची ए टु झेड टीम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर ट्विट करत म्हणाले, भाजप = काँग्रेस याचे हे एक…

Read More