Headlines

शरीरात लपवलेले साडेपाच कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त:कर्मचाऱ्यांसह 7 अटकेत, डीआरआयचीकारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्स्ट’ राबवून सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी प्रवाशांच्या शरीरात सोने लपवल्याचे समोर आले आहे. या कारवाईत ५.५० कोटी रुपये किमतीचे ३.४ किलो सोने जप्त केले असून विमानतळावरील ३ कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक केली आहे.विमानतळावर उतरल्यानंतर हे सोने सुरक्षितपणे बाहेर…

Read More

सोलापूर हादरले!:पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पतीने संपवले जीवन; 6 मिनिटांच्या सुसाईड व्हिडिओमध्ये रडत म्हणाला, "मी तुला आझाद करतोय…"

सोलापूरमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलह आणि अपमानातून एका 38 वर्षीय पतीने टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीसाठी 6 मिनिटांचा एक अत्यंत भावुक आणि वेदनादायी व्हिडिओ बनवला असून, हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जाकीर अब्दुल रज्जाक पटेल असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या…

Read More

Cockroach Party Protests in Hyderabad & Bengaluru; Dharmendra Pradhan Resignation Demand

Marathi News National Cockroach Party Protests In Hyderabad & Bengaluru; Dharmendra Pradhan Resignation Demand बेंगळुरू16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) आज संध्याकाळी 4 वाजता बेंगळुरूमध्ये आंदोलन करेल. या आंदोलनात अभिनेता प्रकाश राज देखील सहभागी होतील. तत्पूर्वी, हैदराबादमध्ये आंदोलन झाले. त्यात सोनम वांगचुक यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. आंदोलकांनी ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा घोषणा…

Read More

पुणे तिथे काय उणे:पुण्यातील बावधन भागात ओढा बुजवून बांधकाम; नागरिकांच्या घरात पाणी, सुप्रिया सुळेंची तात्काळ कारवाईची मागणी

पुण्यातील बावधन बुद्रुक भागात एका बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह (केतकीचा ओढा) पूर्णपणे बुजवून प्लॉटिंग व बांधकाम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा…

Read More

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता…

Read More

Ex-Judge Giribala Singhs Anxiety Amid CBI Questions on CCTV, Body Marks

Marathi News National Twisha Case: Ex Judge Giribala Singhs Anxiety Amid CBI Questions On CCTV, Body Marks भोपाळ42 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर उत्तरे मागितली आहेत. चौकशीचा मुख्य भर कथित गुन्हेगारी स्थळाशी छेडछाड, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल…

Read More

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

डेटा नसलेले मोबाइल रिचार्ज प्लॅन स्वस्त होतील:ट्रायने मसुदा सादर केला, सूचना मागवल्या; किंमत 70% पर्यंत कमी होऊ शकते

दूरसंचार नियामक ट्रायने ग्राहकांच्या हितासाठी मोठे पाऊल उचलत ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम, २०२६’ चा नवीन मसुदा जारी केला आहे. याचा मुख्य उद्देश आहे – ‘डेटा नको असेल, तर त्याचे पैसे का द्यायचे?’ ट्रायने यावर सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत, त्यानंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल. नवीन प्रस्ताव काय आहे? सध्या कंपन्या काहीच कालावधीसाठी ‘फक्त कॉल-एसएमएस’…

Read More

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत

महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात…

Read More

तोंडापूर परिसरात 400 ड्रममध्ये घातक रसायन:वाघूर प्रकल्पातील पाणी दुषित होण्याचा धोका‎

तोंडापूर परिसरात ४०० ड्रम आणि कित्येक ट्रक भरून घातक, विषारी रसायने नाल्यात फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे रसायन जमिनीत मुरण्यासाठी खड्डा करून त्यातही साठा ओतला आहे. हा नाला पुढे वाघूर नदीला मिळत असल्याने खडकी, ढालगाव आणि जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर प्रकल्पातील पाणी दूषित होऊन ५ लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे….

Read More