Headlines

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,”…

Read More

संजिता महापात्र यांना निरोप, सत्यम गांधींचे स्वागत:अरावती जि.प. मध्ये जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा संपन्न

अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांना नुकताच निरोप देण्यात आला, तर नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांचे स्वागत करण्यात आले. महापात्र यांची सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा निरोप आणि स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संजिता महापात्र भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “आतापर्यंतच्या प्रशासकीय…

Read More

ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही:सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने उभे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, असे आहे की या सर्व बातम्या…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे X खाते सध्या बंदच राहील:दिल्ली उच्च न्यायालयाने सरकार आणि X ला नोटीस दिली, 4 आठवड्यांत उत्तर मागितले

दिल्ली उच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या याचिकेवर केंद्र सरकार आणि X ला नोटीस बजावली आहे. दिपके यांनी CJP चे X खाते ब्लॉक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सध्या तरी खाते पुन्हा सुरू करण्याचा अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने…

Read More

अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ:सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन

अमरावती जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे, ज्यामुळे एकेकाळी शेतात दिसणारे सूर्यफुलाचे ताटवे आता दुर्मिळ झाले आहेत. सोयाबीनला वाढती मागणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे दुर्लक्ष केले आहे. जुने जाणते शेतकरी सांगतात की, सूर्यफूल हे हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत घेतले जाणारे पीक होते. कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत हे पीक एकरी सात ते…

Read More

आळंदीत इंद्रायणीचा रौद्रावतार!:नदीवरील चारही पूल पाण्याखाली; अडीचशे वारकऱ्यांची सुटका, पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले…

Read More

London Coffee Prices Soar; Demand Remains Strong

लंडन7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लंडनच्या कू ब्रिजवर एका व्हिंटेज इटालियन कॉफी कार्टबाहेर लांब रांग लागली आहे. धावपटू, पर्यटक आणि श्वानांना फिरायला घेऊन जाणारे, सर्वजण हातात कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करू इच्छितात. पण कार्ट चालवणारे अँथनी डकवर्थ यांचे लक्ष ग्राहकांपेक्षा किमतींवर जास्त आहे. त्यांच्याकडे आइस्ड लाटे 4.5 पाउंड (580 रुपये) मध्ये मिळते. किंमत 5 पाउंड (644…

Read More

सासरवाडीला धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयावर मेहुण्यांचा हल्ला:जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल, हिंगोलीच्या येडूद येथील प्रकार

औंढा नागनाथ तालु्क्यातील येडूद येथे धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला चुलत मेहुण्यांनी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 गुन्हा दाखल झाला आहे. सध्या अधिक मास सुरू असल्याने जावयांना धोंडे जेवण देण्यासाठी सासरवाडीकडून निमंत्रण देऊन बोलावण्याची परंपरा आहे. यामध्ये धोंडे जेवणासोबतच कपड्यांचे आहेर या शिवाय आपापल्या कुवतीनुसार सोन्याचा…

Read More

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

आंतरराज्य गुन्हेगारीला बसणार चाप; यंत्रणेत प्रभावी समन्वय:महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परतवाड्यात बैठक‎

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महत्त्वाची घडामोड घडली. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पुढाकाराने परतवाडा येथे महराष्ट्र व एमपी राज्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ‘आंतरराज्य समन्वय बैठक’ पार पडली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांतील पोलीस यंत्रणेत आता अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणार…

Read More