Headlines

राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही:मुख्यमंत्र्यांनी गृहखाते दुसऱ्याकडे सोपवावे; वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा मलीन- बजरंग सोनवणे

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले असून, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागणे ही भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अनेक खाती ठेवून घेतल्यामुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी हे खाते दुसऱ्याकडे सोपवायला हवे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तोफ डागली. बजरंग सोनवणे…

Read More

मालेगावला एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू:पतीचा मृतदेह टॉवरवर, तर पत्नीसह 2 मुलांचे मृतदेह विहिरीत सापडले

मालेगाव तालुक्यातील तिवळी (जि. वाशिम) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष तुकाराम बकाल (३८) यांचा मृतदेह शेतातील विद्युत टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी वर्षा (३४), मुलगी जान्हवी (८) आणि मुलगा सोहम (४) यांचे मृतदेह विहिरीत आढळले. संतोषकडे…

Read More

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या:शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने सटाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने‎

बागलाण तालुक्यातील ५० हून अधिक गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसला असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांना तातडीने भरीव आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) संपर्क नेते जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. १०) तहसील कार्यालयावर धडक देत निदर्शने करण्यात आली. तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे….

Read More

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप‎:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी‎

तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या‎साल्हेर येथील महिलांनी रविवारी‎(दि. ७) थेट ग्रामपंचायत‎कार्यालयाला कुलूप ठोकत‎प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा‎घेतला. पिण्याच्या पाण्यासाठी‎वणवण भटकंती करावी लागत‎असताना ग्रामपंचायत कार्यालयात‎एकही जबाबदार अधिकारी अथवा‎कर्मचारी उपस्थित नसल्याने‎महिलांचा संताप अनावर झाला.‎//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली‎करा,” अशा घोषणाबाजीने परिसर ‎‎दणाणून गेला.‎ साल्हेर व परिसरात गेल्या काही ‎‎दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र ‎‎टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर ‎‎पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल‎भटकंती…

Read More

रस्ता चुकलेल्या चार वर्षाच्या मुलीचा काही तासात शोध:बार्शी पोलिसांची कामगिरी, पालकांकडे सुखरुप स्वाधीन‎

बार्शी घरातून कोणालाही न सांगता खेळणी आणण्यासाठी बाहेर पडलेली ४ वर्षांची चिमुकली रस्ता चुकली शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासांतच या चिमुकलीला सुखरूप शोधून पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही…

Read More

India Sugar Export Ban Extended Till September 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर (एक्सपोर्ट) बंदी घातली आहे. ही बंदी देशात साखरेची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आली आहे. १३ मे पासून लागू केलेली ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. आता…

Read More

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More

गंगापूर येथील शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जाधव बिनविरोध:निवड होताच पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला

तालुक्यातील अग्रगण्य सहकारी संस्था असलेल्या गंगापूर तालुका सहकारी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी अंकुश जगन्नाथराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी सौ. सुनीता कोटुवार, सचिवपदी संदीप शिरकुले, तर कोषाध्यक्षपदी मीरा गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली. शिक्षकनेते मधुकरराव वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेश हिवाळे आणि मावळते…

Read More

पुणे मेट्रोची नवीन फिडर बस सेवा सुरू:पीसीएमसी ते काळेवाडी फाटा मार्गावर प्रवाशांना स्वस्त आणि वेगवान प्रवास

पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवाशांसाठी ‘पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी’ अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी ‘मेट्रो फिडर बस मार्ग क्र. ३१’ अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. ही नवीन बस सेवा पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान धावणार असून, यामुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी…

Read More