Headlines

5 Brides, Squirrel Bites & Boy Swims: Indias Quirky News 2026

21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये 5 वधू वरात घेऊन एकाच घरी पोहोचल्या. तर, उदयपूरमधील एका कॉलेजमध्ये एका खारीने 18 लोकांना चावा घेतला. दुसरीकडे, रांचीचा 7 वर्षांचा मुलगा पोहून श्रीलंकेतून भारतात पोहोचला. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया… तर या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह……

Read More

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य:नियम मोडणाऱ्या शाळांना 1 लाखाचा दंड अन् मान्यता रद्द; पंकज भोयर यांचा कडक इशारा

महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि. १७…

Read More

15% पर्यंत महाग होऊ शकते मोबाइल रिचार्ज:पुढील 3-4 महिन्यांत वाढ होऊ शकते, जिओ-एअरटेलचा मार्केट शेअर आणखी वाढेल

पुढील 3 ते 4 महिन्यांत मोबाइल रिचार्ज आणि इंटरनेट प्लॅन महाग होऊ शकतात. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या शुल्कात 12 ते 15% पर्यंत वाढ करू शकतात. रिपोर्टनुसार, बाजारात आता प्रामुख्याने 3 खाजगी आणि 1 सरकारी म्हणजेच BSNL कंपनीच उरल्या आहेत, ज्यामुळे एकत्रीकरण म्हणजेच बाजारपेठ आकुंचन पावली आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांसाठी दर वाढवण्याचे वातावरण निर्माण…

Read More

अशोक खरातचा आणखी एक कारनामा!:लोकांच्या नावे बँक खाती उघडून लाटले लाखो रुपये, पोलिस आधीक्षकांनी दिली माहिती

नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, नाशिकच्या सिन्नरमध्ये…

Read More

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक केंद्रावर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शहरात महापालिका रुग्णालयांसह जीएमसी व प्रत्येक कॉलनी परिसरात असे १९६ बूथ तयार केले…

Read More

मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन‎

करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद…

Read More

हिंगोली शहरात हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 511 जणांना 5 लाख 11 हजार रुपयांचा दंड, पोलिस व आरटीओची कारवाई

हिंगोली जिल्ह्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली असून पहिल्याच दिवशी बुधवारी तारीख 22 दिवसभरात 511 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांमध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांची अपघात होत असून हेल्मेट नसल्यामुळे अनेकांना प्राण गमविण्याची वेळ आली…

Read More

ऑपरेशन टायगर उद्धव ठाकरेंच्या कर्माचे फलित:रामदास आठवले यांची टीका; म्हणाले – आपलेच लोक सांभाळता आले नाहीत

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘ऑपरेशन टायगर’वरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडले नसून, ते उद्धव ठाकरे यांच्या कर्माचे फलित आहे, असे आठवले म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वासामुळेच अन्य पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या दिवशी:नागरिकांचे हाल, तहसील कार्यालयातील कामे ठप्प, आरोग्य सेवा विस्कळीत

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले बंद झाले आहेत, तर आरोग्य सेवाही कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी आज,…

Read More

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात वाहतूक बदल:जिल्हाधिकारी कार्यालय, लष्कर भागात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (14 एप्रिल) पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल आणि विश्रांतवाडी या प्रमुख भागांमध्ये वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर आणि उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या गर्दीमुळे होणारी संभाव्य…

Read More