Headlines

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More

Sourav Ganguly ICC Hall of Fame

Marathi News National Sourav Ganguly ICC Hall Of Fame | July 10 Current Affairs India Australia Minerals Corridor 17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमच्या खरेदीबाबत करार झाला 9 जुलै रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात युरेनियमबाबत करार झाला….

Read More

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा:म्हाडाच्या पदावरून नवा वाद; विरोधाला आनंद परांजपेंचं शांत पण ठाम उत्तर

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आणखी एका पत्रामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रात शिवसेना नेते आनंद परांजपे यांची एका महत्त्वाच्या पदावर होणारी नियुक्ती थांबवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे….

Read More

वादळामुळे उद्ध्वस्त झाले कुटुंब, महागाईमुळे कोलमडले बजेट:मायावती म्हणाल्या, यूपी सरकारने त्वरित मदत, रोजगार आणि घरे द्यावीत

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागांत आलेल्या जोरदार वादळ-वाऱ्यामुळे आणि त्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी बाधित कुटुंबांना मदत करताना पूर्ण उदारता दाखवावी आणि शक्य ते सर्व सहकार्य करावे, जेणेकरून लोक आपले उद्ध्वस्त झालेले घर-संसार पुन्हा उभे करू शकतील. तातडीने…

Read More

आठ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाची सोशल मिडीयामुळे तासात मिळाली माहिती:सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांची तत्परता

सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांच्या तत्परतेमुळे हिंगोली येथील बसस्थानकावर आल्यानंतर गोंधळून गेलेल्या विदर्भातील व्यक्तीच्या कुटुंबाची अवघ्या एका तासात माहिती मिळाली असून त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने हिंगोली येथे धाव घेत मागील आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला पाहून सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. विदर्भातील उमरखेड जवळील पिंपळदरी येथील माधव बालाजी रिठ्ठे (६५) हे गावातील सात…

Read More

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये 'वन नेशन, वन इलेक्शन'ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका होतील: पी.पी.चौधरी

वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन दिवस JPC चे सदस्य गुजरातच्या दौऱ्यावर आले होते. आज म्हणजेच तिसऱ्या आणि अंतिम दिवशी अधिकारी, विविध क्षेत्रांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष, माध्यमे आणि संस्थांशी चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने…

Read More

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू:4 दिवस उपचार चालला, दोन्ही फुप्फुसे खराब झाली होती; दोन जिल्ह्यांमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण

आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 24 जून रोजी फुप्फुसांच्या गंभीर समस्येमुळे त्या व्यक्तीला वेल्लोर येथील सीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. कोविडची शक्यता असल्याने 26 जून रोजी चाचणी करण्यात आली, ज्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला….

Read More

अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:रक्तदान शिबिरांची शृंखला सुरु, गौ माता समितीचा पुढाकार‎

एखाद्या महत्वाच्या व्यक्तीची रक्ततुला केली जाणे, ही सर्वसामान्य बाब आहे. पण रक्तदानाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहणाऱ्या अमरावतीने त्याहीपुढे जाऊन पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला करण्याचे ठरविले आहे. भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त ही रक्ततुला केली जाईल. त्यासाठी रक्तदान शिबिरांची श्रृंखला आरंभ झाली असून या शिबिरांद्वारे गोळा होणाऱ्या रक्ताच्या आधारे ही तुला केली जाईल. त्यासाठी अखिल भारतीय…

Read More

उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही…

Read More

Shirdi Missile Defence Complex Inauguration; CM Fadnavis Hails Aatmanirbhar Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पाची प्रचिती आज शिर्डीत पाहायला मिळाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिर्डी येथे क्षेपणास्त्र संकुल (Missile Complex) आणि तोफगोळा उ . याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे….

Read More