Headlines

यवतमाळ हादरले:फायनान्सच्या वादातून तरुणाचा खून, मुख्य आरोपीसह 4 जण पोलिसांच्या ताब्यात, विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरातील घटना

यवतमाळ शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी ‎‎‎परिसरात गुरुवारी ‎‎‎पहाटे साडेसात ‎‎‎वाजेच्या सुमारास ‎‎‎एका तरुणाची ‎‎‎धारदार शस्त्राने‎‎ वार करून निर्घृण ‎‎‎हत्या करण्यात ‎‎‎आली. वाहन ‎‎‎फायनान्सच्या ‎‎पैशांच्या देवाणघेवाणीतून हा‎ रक्तरंजित थरार घडल्याचे समोर‎ आले आहे. सचिन उर्फ येडा राठोड ‎ रा. जामनकर नगर, ‎‎यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव ‎आहे. यात आधी वाद झाला होता. ‎‎त्यानंतर समेटही घडून आली…

Read More

हाय-हॅलो नको,थेट ‘तो’ प्रश्न विचार…लव्ह गुरूच्या टिप्स अन् मुली जाळ्यात:अयानला एकाला शिकवल्या मुलींना जाळ्यात ओढण्याच्या क्लृप्त्या

मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत….

Read More

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर:उद्यापासून रस्त्यावर उतरणार, CM फडणवीसांचा एल्गार; शिंदेंचाही हल्लाबोल

देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले ‘संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६’ (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री…

Read More

पळसोदच्या बंधाऱ्यात टंचाईतही पाणी; शेतकऱ्यांना आधार:भीषण उन्हाळ्यातही भूजलपातळी कायम; परिसरातील विहिरींना मिळाली नवसंजीवनी

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४६ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्यामुळे जनजीवन अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक भागांमध्ये विहिरी आणि कूपनलिका (बोअरवेल) कोरड्या पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशा अत्यंत भीषण परिस्थितीत अकोट तालुक्यातील पळस . जलसंधारण विभागाने उभारलेला हा बंधारा आज कडक उन्हाळ्यातही जलपातळी टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बंधाऱ्यात पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त‎महाराष्ट्रभर फिरणार विशेष चित्ररथ‎:समता,बंधुता, ज्ञानाचा संदेश देणारा उपक्रम, जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी होणार आगमन‎

प्रतिनिधी । मोर्शी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. हा चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ…

Read More

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख संकुलाच्या जागेची पाहणी:राज्य सरकारची मंजुरी; डिसेंबरमध्ये निधी तरतुदीचे प्रयत्न

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रस्तावित जागेची पाहणी केली. राज्य शासनाने या संकुलाला मंजुरी दिली असून, डिसेंबरमध्ये निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने अमरावती…

Read More

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा:ईव्हीएम पडताळणीवरून काँग्रेस नेते नसीम खान आक्रमक

मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे….

Read More

..तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन करणार:हळदीच्या दरावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, हळदीची केली होळी

शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर कोसळल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव ते गोरेगाव मार्गावर बुधवारी ता. 22 दुपारी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. आगामी काळात मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यात पिकविली जाते. हिंगोलीच्या हळदीने देशभरात ओळख निर्माण…

Read More

राम गोपाल वर्मा म्हणाले- दाऊदला श्रेय का देऊ नये:अंडरवर्ल्ड डॉनमुळे ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ बनवली, आजही कमाई करतोय

चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर असे वक्तव्य केले, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. ते म्हणाले की, जर दाऊद इब्राहिम नसता, तर ते ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे चित्रपट बनवू शकले नसते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्माने अंडरवर्ल्ड आणि त्यांच्या चित्रपटांच्या संबंधांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी…

Read More

"भाई आया रे गॅस सिलिंडर’ गीत वाजणार:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, सुरक्षित वापराची सवय लागणार‎

घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात एक स्तुत्य पाऊल उचलण्यात आले आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर (डिलिव्हरी व्हॅन्स) “भाई आया रे गॅस सिलिंडर’ हे विशेष सुरक्षा गीत अनिवार्यपणे वाजवले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑईल (आयओसीएल) च्या…

Read More