Headlines

रिपोर्ट- 90% जपानी लोकांनी चिनी गाड्यांचा बहिष्कार केला:फ्रान्स, जर्मनी, अमेरिका ईव्हीपासून दूर पळत आहेत; इंडोनेशिया, भारतासारखे देश स्वीकारण्यात पुढे

जगातील 31 देशांमध्ये सरासरी 43% लोक म्हणतात की कारशिवाय जगणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. 22 देशांमध्ये लोक कारला पसंतीचे वाहतूक साधन मानतात. 65% अमेरिकन कारशिवाय राहू शकत नाहीत. पण भारतातील लोकांची पहिली पसंती सार्वजनिक वाहतुकीला आहे. देशातील 62% लोकांना सार्वजनिक वाहतूक निवडायची आहे. इप्सॉसच्या ग्लोबल मोबिलिटी रिपोर्ट 2026 मध्ये हे उघड झाले आहे. पण ईव्हीचे सर्वात…

Read More

पैठणमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी‎:पर्यावरणपूरक ईव्ही बाइक रॅलीचे मुख्य आकर्षण, आतषबाजीत भगवान महेश यांची शोभायात्रा

येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक विधी, विविध स्पर्धा, समाजभूषणांचा गौरव आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदा प्रथमच काढण्यात आलेली पर्यावरणपूरक ईव्ही (इलेक्ट्रिक) बाईक रॅली हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी बालाजी मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर येथे मंत्रघोषात भगवान महेश यांच्या मूर्तीचा…

Read More

सेवापूर्ती सोहळ्यात 5 एकल मुलांचे स्वीकारले पालकत्व

डॉ. संजय कळमकर हे कथा, कादंबरी आणि वक्तृत्वाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते जरी आज गटशिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त होत असले, तरी त्यांनी आता शासकीय सेवेतून निवृत्त होऊन माझ्यासोबत पूर्णवेळ काम केले पाहिजे. त्यांच्यासारख्या प्रगल्भ लोकांची आज समाजाला मोठी गरज आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. डॉ. कळमकर यांच्या सेवापूर्ती…

Read More

मोदींचा नवा विक्रम, बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा:कंगना, अनुप जलोटा व भंडारकरांनी कामाचे कौतुक केले; जलोटा म्हणाले- ते नेहमी पंतप्रधान राहोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ते भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधान मोदींनी या बाबतीत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. पदावर 4,399 दिवस पूर्ण झाल्याच्या या प्रसंगी, राजकीय क्षेत्रासोबतच चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी…

Read More

AIADMK मध्ये फूट, बंडखोर गटाचा TVKला पाठिंबा:षण्मुगम म्हणाले- जनादेश विजयसोबत, आम्ही DMK मध्ये सामील झालो असतो तर संपलो असतो

तामिळनाडूमध्ये AIADMK पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. पक्षाचे नेते सी.व्ही. षणमुगम यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळगम’ (TVK) या पक्षाला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यांच्यासोबत ३० आमदारांनीही विजय यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले असल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी सकाळी षणमुगम यांनी निवेदन दिले, ‘आम्ही जनतेचा जनादेश स्वीकारतो. हा जनादेश TVK साठी…

Read More

ED uncovers 36,000 Indian SIM cards operating from Cambodia in major cyber fraud network

Marathi News National ED Uncovers 36,000 Indian SIM Cards Operating From Cambodia In Major Cyber Fraud Network नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई करत राजस्थान आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले आहेत. तपासात उघड झाले आहे की, हजारो भारतीय सिम कार्ड बनावट पद्धतीने…

Read More

Amravati Youth Brutal Murder Case; CCTV Footage Reveals Crime

अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका 24 वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून अत्यंत क्रूरतेने घडवून आणलेल्या या हत्याक . या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, या डिजिटल पुराव्यामुळे शहरात…

Read More

लासूर रेल्वे गेट बंद राहिल्याने डोणगावच्या व्यक्तीचा मृत्यू:वेळेत उपचार मिळाले नाही, एकाच महिन्यात घडली दुसरी घटना‎

येथील रेल्वे गेट वेळेत न उघडल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि डोणगाव येथील हरिदास रुस्तम वाकळे (४३) या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिदास वाकळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पत्नी व…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण:गुलाबो गँगचा आक्रोश; पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांचे आंदोलन

पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गुलाबो गँग आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनने पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. शनिवारी शनी मंदिराजवळील कथित दारू विक्री केंद्रासमोर झालेल्या या आंदोलनात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, विषारी…

Read More

मान्सूनचे रौद्ररूप:मुंबई, पुण्यात पावसाचे थैमान; 90 किमीच्या वाऱ्याने उडवली दाणादाण; 8 जुलैपर्यंत घराबाहेर पडू नका- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

१६ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या मान्सूनने मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांत थैमान घातले. त्यामुळे अनेक वसाहती पाण्याखाली गेल्या. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. ९० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने २९१ झाडे उन्मळली. ८ जुलैपर्यंत नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवारी मुंबईतील मानखुर्द येथे चाळ कोसळून सहा जणांचा…

Read More