Headlines

आसाममध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड बनणार नाही:सरकारने म्हटले- अवैध घुसखोरांना थांबवणे हा उद्देश; SC-ST आणि दिव्यांगांना 2027 पर्यंत सूट

आसाम सरकारने अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आधार कार्डचे नियम कडक केले आहेत. आता राज्यात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नवीन आधार कार्ड मिळणार नाही. सरकारचे म्हणणे आहे की याचा उद्देश अवैध बांगलादेशींना आधार कार्ड मिळवण्यापासून रोखणे आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, 18…

Read More

644 पैकी 198 कर्मचारी संपावर:‘काम नाही, वेतन नाही’ सरकारचे धोरण लागू, सुधारित पेन्शन योजनेसाठी आग्रह; आराेग्य, जि.प.सह अन्य कर्मचाऱ्यांची पाठ‎

सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजाणी, रिक्त पदे, निवृत्तीचे वय वाढवणे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. संपाची हाक सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे. संपात महसूल, पुरवठा, सहाय्यक दुय्यम निबंध, विभागाचे १९८ कर्मचारी सहभागी झाले. हा संप दीर्घकाळ सुरु राहिल्यास व अन्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्यास थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन शासकीय…

Read More

भंडारा-गोंदियात राजकीय भूकंप:नाना पटोलेंना धक्का; लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात सामील

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीमधील चार काँग्रेस नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसाआधी घडलेल्या या घडामोडीमुळे काँग्रेस गोटात खळबळ…

Read More

शासन आपल्या दारी:महसुली समस्या‎एका छताखाली सोडविण्याचा उपक्रम‎, खुलताबादला प्रलंबित प्रकरणांचा निपटारा

खुलताबाद शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच महसुली प्रश्नांचे एका छताखाली तात्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी यांनी केले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांना विविध शासकीय सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचेही…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

जायकवाडी धरणातून 1.917 दलघमीचे दररोज बाष्पीभवन:सध्या धरणातील पाणीसाठा 45.60% उपलब्ध

जायकवाडी धरणातून जालना, छत्रपती संभाजीनगरला एक महिना पुरेल इतक्या पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४५.६० टक्क्यांवर असून याच कालावधीत मागील वर्षी तो ३७.९७ टक्के होता. गेल्या वर्षी बाष्पीभवनाचा दर सुमारे २ दलघमीपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो १.९१७ दलघमी इतका नोंदवला गेला आहे. मे महिन्यातील बाष्पीभवन गेल्या वर्षी २ दलघमीपर्यंत गेले होते….

Read More