Headlines

नागरिकांना अखंडित वीज द्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका:सभापती प्रा. राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून, आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी थेट महावितरणच्या रडारवर घेतले आहे. “नागरिकांना अखंडित वीज मिळालीच पाहिजे, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, तातडीने कृती करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा…

Read More

420cc Twin-Engine Bike Starts at ₹4.70 Lakh

नवी दिल्ली47 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक BMW मोटोराडने भारतात आपली लोकप्रिय ॲडव्हेंचर टूरर बाईक F 450 GS लाँच केली आहे. ही बाईक 48hp पॉवर असलेल्या 420cc पॅरलल-ट्विन इंजिनने सुसज्ज आहे. यात सुरक्षिततेसाठी ABS प्रो आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटसाठी 5.30 लाख रुपयांपर्यंत…

Read More

उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज:ठाकरेंच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासाठी दहावा उमेदवार उतरण्याची रणनिती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम…

Read More

फडणवीस सरकारचा भूमिपुत्रांना मोठा दिलासा:जिल्हा बँक भरतीत 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; ग्रामीण तरुणांसाठी संधी

राज्यातील भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रियेत आता संबंधित जिल्ह्यातील स्थानिक युवकांना मोठे प्राधान्य दिले जाणार आहे. सहकार विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरतीमध्ये 70 टक्के पदे त्या जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित 30 टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतील उमेदवारांना…

Read More

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात…

Read More

वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही, तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या…

Read More

नसरापूरमध्ये 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार, निर्घृण हत्या:15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार- पोलिस अधीक्षक संदीप गिल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला असून, संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत आंदोलन केले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगत, पुढील 15 दिवसांत न्यायालयात…

Read More

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read More

राज्यातील ब्रह्मपुरीचे 46.7 अंश तापमान देशात सर्वाधिक:जगातील सर्वात उष्ण शहरांत चंद्रपूरसह भारताची 50 शहरे

Marathi News National Brahmapuri In The State Recorded The Highest Temperature Of 46.7 Degrees In The Country, 50 Indian Cities Including Chandrapur Are Among The Hottest Cities In The World नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतात शुक्रवारी सकाळी एक असामान्य विक्रम नोंदवला गेला. जगातील ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्व शहरे…

Read More

जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;‎गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त‎:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस‎

प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…

Read More