Headlines

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार…

Read More

नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला!:भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची माघार; जळगावचाही प्रश्न लवकरच सुटेल- गिरीश महाजन

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीला आता एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून, महायुतीतील बंडखोरी शमवण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर यश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपल्यानंतरही नेत्यांकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून आपली माघार…

Read More

Sanjay Shirsat Targets Uddhav Thackeray, Rahul Gandhi Over Student Protest

दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुवातीला स्वयंस्फूर्तीने उभे राहिले होते. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक या आंदोलनाकडे सहानुभूतीने पाहत होता. मात्र, आता काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा प् . शिरसाट म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आता विविध राजकीय पक्ष पाठिंबा देत आहेत. व्यासपीठावर जाऊन भाषणे केली जात आहेत आणि…

Read More

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर‎

सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान…

Read More

ब्राह्मणवाडा, मसोला येथील अवैध हातभट्टीचा 480 लिटर सडवा नष्ट:40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांविरोधात गुन्हे दाखल‎

आर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा, मसोला येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर आर्णी पोलिसांनी बुधवार दि. १० जून रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दोन आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार…

Read More

पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दररोज अतिरिक्त एक तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे….

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर मोठा निर्णय:आरोग्य विभागाची नवी पॉलिसी जाहीर; बदल्यांसाठी नवे कडक नियम लागू

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळे बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हे सर्वसमावेशक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बदल्यांबाबत…

Read More

जेसीबीतून पुष्पवृष्टी, बैलगाडीतून मिरवणूक‎:फुग्यांची सजावट, औक्षण, फुले, पुस्तक, गणवेश देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवार ३० रोजी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव काही ठिकाणी आगळ्यावेगळ्या, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित, कायम विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व खासगी शाळांमध्ये रां . महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेशासह नोटबुक, मोफत वाहन सेवाही देण्यात आली. प्रायोजकांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना सायकल मनपा शिक्षण सभापती अॅड. प्रीती…

Read More

मणिपूरमध्ये आंदोलक-सुरक्षा दलांमध्ये संघर्ष, अश्रुधुराचा वापर:मशाल रॅली थांबवल्याने संघर्ष झाला; सगोलबंद हिंसाचारात 21 जणांना अटक

मणिपूरमध्ये शटडाउन सुरू असताना रविवारी रात्री अनेक ठिकाणी निदर्शने झाली. इंफाळ पूर्वमधील कोइरेंगेई, इंफाळ पश्चिममधील उरिपोक आणि काकचिंग जिल्ह्यात मशाल रॅली काढण्यात आल्या. काकचिंगमध्ये निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधूर, स्मोक बॉम्ब आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. निदर्शकांनी दगडफेक केली. या चकमकीत अनेक जण जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More