Headlines

'बॅटमॅन इफेक्ट'मुळे खेळाडू कामगिरी सुधारत आहेत:स्वत:ला सुपरहिरो मानल्यास चांगले परिणाम मिळतात; यशासाठी 'ऑल्टर इगो'चा अवलंब करा

आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात यश केवळ प्रतिभेने मिळत नाही, तर मानसिक बळकटपणाही तितकाच महत्त्वाचा आहे. याच मानसिक बळकटपणासाठी क्रीडाविश्वात एक मनोरंजक पद्धत समोर आली आहे – ‘ऑल्टर ईगो’, म्हणजे स्वतःला काही काळासाठी दुसऱ्याच्या रूपात पाहणे आणि त्याचप्रमाणे वागणे. ही पद्धत केवळ खेळाडूंसाठीच नव्हे, तर सामान्य लोकांसाठीही फायदेशीर ठरत आहे. एनबीएचा स्टार खेळाडू शाई गिलगेयस-अलेक्झांडरची…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे छत्रपती संभाजीनगरात स्वागत:‘जन्मभूमी ते कर्मभूमी’ असा प्रवास

प्रतिनिधी |छत्रपती संभाजीनगर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे सोमवारी (२७ एप्रिल) शहरात स्वागत करण्यात आले. बजाजनगर येथील ओएसिस चौकात सोहळ्यासाठी नागरिकांसह, महिलांनी गर्दी होती. बजाजनगर येथे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी शहरात यात्रेचे आगमन होताच, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती…

Read More

विकास निधीतील कामांना एनओसीची मुदत 3 महिनेच:खासदार, आमदारांच्या निधीच्या 200 कोटींच्या कामांसाठी एनओसी देऊनही कामे झाली नाहीत

आमदार आणि खासदार निधीतून विकासकामे करण्यासाठी गेल्या ३ वर्षांत महापालिकेकडून तब्बल २०० कोटी रुपयांच्या ‘ना-हरकत प्रमाणपत्रां’चे (एनओसी) वाटप करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या जवळच्या कंत्राटदारांनी वशिलेबाजीने ‘एनओसी’ तर पदरात पाडून घेतल्या, मात्र वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कामेच सुरू केलेली नाहीत. या खोळंबलेल्या विकासकामांची गंभीर दखल घेत, ‘एनओसी’ दिल्यानंतर ३ महिन्यांत काम सुरू न झाल्यास ती परवानगी थेट…

Read More

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎

प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

Supreme Court On POCSO Act Misuse; Consensual Teenage Relationships Case

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींमधील सहमतीने झालेल्या संबंधांमध्ये पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कथित गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी सांगितले की, जेव्हा एखाद्या मुला-मुलीमध्ये संबंध असतात आणि ते एकत्र जातात, तेव्हा प्रत्येक प्रकरणाला आपोआप पॉक्सोचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान विचारले-…

Read More

लेटेंट वादावर समय रैनाचे मोठे खुलासे:म्हटले- कपिल शर्मा पुढच्या एपिसोडमध्ये येणार होते; सुनील पाल, मुकेश खन्ना यांच्यावर टीका केली

स्टँडअप कॉमेडियन समय रैनाने त्याच्या नवीन यूट्यूब स्पेशल ‘समय रैना- स्टिल अलाइव्ह’ सह पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवरून झालेल्या मोठ्या वादामुळे हा त्याचा पहिला मोठा व्हिडिओ आहे. मंगळवारी रिलीज झालेल्या या 1 तास 21 मिनिटांच्या स्पेशलमध्ये समयने त्या सर्व सेलिब्रिटींना उत्तर दिले आहे ज्यांनी कठीण काळात त्याच्यावर टीका केली होती. तसेच…

Read More

राघव चड्ढांवर नवजोत कौर यांचा दावा:प्रियंका चोप्राने राघव यांना भाजपमध्ये सामील केले; ज्येष्ठ नेत्यांकडे शिफारस केली होती

पंजाबच्या माजी आमदार नवजोत कौर सिद्धू यांनी आम आदमी पार्टी (आप) चे खासदार राघव चड्ढा यांच्याबद्दल सांगितले की, प्रियंका चोप्राने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना राघव चड्ढा यांचा बचाव करण्याची विनंती केली होती. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी सांगितले की, याच शिफारशीनंतर राघव चड्ढा यांच्या भाजपमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीतून वाचवण्यात आले….

Read More

विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना…

Read More

12 वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली!:2 तारखेला होणार निकाल जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा रिझल्ट?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल 2 मे 2026 रोजी जाहीर होणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे. बोर्डाच्या परंपरेनुसार, निकालाच्या एक दिवस आधी अधिकृत सूचना जारी केली जाते आणि त्यानुसार 2 मे रोजी सकाळी 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद पार पडणार आहे….

Read More

अरशद मदनी म्हणाले- मुसलमान ना कधी झुकला, ना झुकणार:इस्लामला संपवणारे स्वतःच संपले; मशिदींना अवैध ठरवून पाडले जात आहे

जमीयत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी रविवारी सांगितले की, देशात मशिदी, दर्गे आणि मदरसे अवैध ठरवून पाडले जात आहेत. इस्लामला लक्ष्य केले जात आहे. धमकावले जात आहे. पण, मुसलमान कधीही झुकला नाही आणि कधीही झुकणार नाही. इस्लामला मिटवणारे स्वतःच मिटले. खरं तर, अरशद मदनी दिल्लीत जमीयतच्या कार्यसमितीच्या दोन दिवसीय अधिवेशनाला संबोधित करत…

Read More