Headlines

जास्मिन भसीन म्हणाली-रस्ता ओलांडायलाही भीती वाटायची:खतरों के खिलाडीमध्ये दिसणार; म्हटले- स्वतःला कमकुवत सिद्ध होण्यापासून वाचवायचे

जास्मिन भसीन टीव्ही इंडस्ट्रीतील एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या ‘अनफिल्टर्ड’ अंदाजाने प्रत्येक घरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या मागील सीझनमध्ये त्या रडल्या आणि घाबरल्या असल्या तरी स्टंट पूर्ण करण्याच्या त्यांच्या धैर्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. आता जास्मिन पुन्हा एकदा ‘भीतीच्या नव्या टप्प्यात’ पाऊल टाकणार आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना…

Read More

टाटा अल्ट्रोज iCNG AMT लाँच, किंमत ₹8.70 लाखांपासून सुरू:ही CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक, 360° कॅमेरासारखी वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने आज (12 मे) आपली प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजच्या CNG मॉडेलला AMT (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) गिअरबॉक्ससह भारतात लॉन्च केले आहे. यासह टाटा अल्ट्रोज iCNG भारतात CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. टाटाने हे 5 व्हेरिएंट्समध्ये सादर केले आहे – प्योर, प्योर S, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह S आणि अकम्प्लिश्ड S. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत…

Read More

Congress Opposes MPSC Online Exam Decision; Warns Of State-wide Protest

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा देत, हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे . महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी या निर्णयाला ‘अत्यंत अतार्किक’ आणि ‘विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारा’ असे म्हटले आहे. आयोगाने…

Read More

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई…

Read More

'टॉक्सिक' चित्रपटाच्या कार्यक्रमात मोठा अपघात:मोठा साउंड-बॉक्स कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी, एक मुलगी बेशुद्ध; यश मंचावर उपस्थित

यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात शनिवारी हैदराबादमधील मल्ला रेड्डी विद्यापीठात अपघात झाला. मोठा साउंड-बॉक्स सेटअप कोसळल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले, तर एक मुलगी बेशुद्ध पडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्या वेळी यश मंचावर उपस्थित होते. आज तकच्या वृत्तानुसार, काही लोक साउंड बॉक्सला आधार देणाऱ्या खांबावर चढले होते. याच दरम्यान मोठा सेटअप अचानक खाली…

Read More

हिंगोलीत चोरट्यांचा हैदोस!:तिरुपती नगर परिसरात घरांची 'रेकी' करून दोन दुचाकी पळवल्या; सीसीटीव्ही फुटेज समोर

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागात चोरट्यांनी दोन दिवसाची वाहने पळविल्याची घटना घडली आहे. यावेळी चोरट्यांनी परिसरातील घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागामध्ये शुक्रवारी तारीख 26 पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच चोरट्यांनी प्रवेश केला. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांनी पायाचा आवाज येऊ नये यासाठी पायातील चपला व बुट…

Read More

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….

Read More

मूव्ही रिव्ह्यू- ‘मैं वापस आऊंगा’:प्रेम, फाळणी व 78 वर्षांची प्रतीक्षा; इम्तियाजचा चित्रपट भावनिक करतो, पण काही प्रश्नही मागे सोडतो

इम्तियाज अली जेव्हा जेव्हा चित्रपट बनवतात, तेव्हा कथा फक्त कथा राहत नाही, ती एक भावना बनते. ‘मैं वापस आऊंगा’ हा देखील त्याच प्रकारचा चित्रपट आहे. फरक फक्त इतकाच आहे की यावेळी त्यांची प्रेमकथा कोणत्याही डोंगर, शहर किंवा प्रवासाच्या दरम्यान नाही, तर भारत-पाकिस्तान फाळणीच्या दुःखद घटनेत जन्माला येते. हा चित्रपट प्रेमाबद्दल बोलतो, पण फक्त प्रेमाबद्दल नाही….

Read More

अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात, ईडीनेही केला हायकोर्टात अर्ज:नाशिकहून आणून सायंकाळी पोलिस ठाण्यात दाखल; चौकशीला वेग

शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक, खासगी सावकारकी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून स . दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला…

Read More

'एल निनो'च्या संकटामुळे मोठा निर्णय:धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यात पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्यासाठी सध्या सुरू असलेली पाण्याची सिंचन आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव…

Read More