Headlines

सुनीता म्हणाल्या- मुलीच्या वयाच्या मुलीला फिरवत आहेत:संतापून गोविंदा म्हणाले- मर्यादेत राहा, बदनाम करण्याची कोणतीही कसर सोडत नाही

पत्नी सुनीताच्या आक्षेपार्ह विधानांवरून गोविंदा संतापले आहेत. सुनीताने गोविंदा को-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत दिसल्यावर म्हटले होते की, गोविंदा मुलीच्या वयाच्या मुलीसोबत फिरत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे. इतकेच नाही तर सुनीताने गोविंदाला अभिनेत्रीचा ‘शुगर डॅडी’ देखील म्हटले होते. आता सुनीताच्या या विधानांवर गोविंदाने तिला मर्यादेत राहण्याची ताकीद दिली आहे. तसेच अभिनेत्याने सह-कलाकाराचा बचाव करत म्हटले…

Read More

शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही:पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे…

Read More

राहुलनगर शाळेच्या भिंतीला भेगा पडल्या:गतवर्षीच्या पुरामुळे नुकसान, विद्यार्थी भीतीखाली‎

गतवर्षी सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील राहुलनगर (सुलतानपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाण्याने वेढा दिला होता. जवळपास १५ दिवस शाळा पाण्याखाली होती. शाळेत पाणी साचून राहिल्याने भिंतींना भेगा पडल्या आहेत. शाळा धोकादायक स्थितीत आहे. शाळेत ३५ चिमुकले भीतीच्या सावटाखाली ज्ञानार्जन करत आहेत. भविष्यातील धोका टाळण्यासाठी वर्ग खोल्यांची डागडुजी करावी. नूतनीकरण करावे आणि वॉल…

Read More

बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी सज्ज!:गणेशोत्सवात कोकणासाठी धावणार 5,220 जादा बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

श्री गणरायाचे आगमन 14 सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत 5,220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…

Read More

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत….

Read More

सोने ₹1,983 ने वाढून ₹1.63 लाखांवर पोहोचले:या महिन्यात ₹20 हजाराने महाग झाले, चांदी आज ₹297 ने घसरून ₹2.46 लाखांवर आली

सोन्याच्या दरात २४ ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,९८३ रुपयांनी वाढून १.६३ लाख रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीची किंमत २९७ रुपयांनी कमी होऊन २.४६ लाख रुपये झाली आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये २४ दिवसांत सोने २० हजार आणि चांदी २८…

Read More

टेंडरचे राजकारण; दानवेंच्या रडारवर बड्या बजेटचीच कामे का- शिरसाट:आमदार दानवे यांनी सा.बां.व मनपात घेतली आढावा बैठक

शहरात सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना, उबाठा नेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या रडारवर केवळ बड्या बजेट चीच कामे का आहेत, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. आधी जिल्हा परिषदेच्या निधीवरून पालकमंत्र्यांना लक्ष्य करणे, त्यानंतर महापालिकेत प्रशासनाला धारेवर धरणे, आता थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०० कोटींच्या निविदा प्रक्रियेत “एन्ट्री’ करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणे…

Read More

महिला आरक्षण हा महात्मा फुले यांना खरी आदरांजली:खानवडीत 'ज्योती-सावित्री' शाळेच्या उद्घाटनावेळी देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री-शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप आहे. हा निर्णय महात्मा फुले यांना खरी आदरांजली असल्याचे फडणवीस यांनी प्रतिपादन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या मूळगाव खानवडी (ता….

Read More

मोदींना रोखण्यासाठी देशात आता काँग्रेस हाच एकमेव पर्याय:हर्षवर्धन सपकाळांचा दावा, निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा अमाप वापर केल्याचा आरोप

देशातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक मोठे विधान केले आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. साम-दाम-दंड-भेद’चा वापर: सपकाळांचा घणाघात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद…

Read More

No Petrol Without Third Party Vehicle Insurance

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि इरडाला असा पायलट प्रकल्प तयार करण्यास सांगितले आहे, ज्यात वैध थर्ड पार्टी विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल दिले जाऊ नये. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने नवीन कारसाठी अनिवार्य विमा कालावधी 3 वरून 4 वर्षे आणि नवीन दुचाकी वाहनांसाठी 5 वरून 6 वर्षे…

Read More