Headlines

नाशिकमध्ये परतताच राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत:म्हणाले- 100 कोटींच्या ऑफरची चर्चा, पण मी विचारांशी प्रामाणिक राहिलो; शिवसैनिकांनी केली पुष्पवृष्टी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केले. दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा…

Read More

विठूरायाच्या दर्शन रांगेत सापाची एंट्री:गोपाळपूर भाविकांची एकच धावपळ

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २४ तास अखंड दर्शन व्यवस्था सुरू ठेवली आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी लक्ष्मण महाराज मठाजवळील दर्शन रांगेत अचानक साप शिरल्याने काही काळ भाविकांमध्ये एकच घबराट पसरली. यानंतर सर्पमित्रांनी सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली….

Read More

Fadnavis Slams Uddhav Thackeray Over Ram Raksha Protest

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरी आणि निधी अपहाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, रविवारी (५ जुलै) . ठाकरे गटाच्या या ‘रामरक्षा आंदोलना’वर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “मला आनंद आहे की…

Read More

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज…

Read More

जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम द्या, अन्यथा देशव्यापी आंदोलन:राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. अंजली साळवे यांचा केंद्र सरकारला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. अंजली साळवे-विटणकर यांनी केंद्र सरकारवर ओबीसींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 2027 च्या जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता केवळ ‘जात’ असा खुला उल्लेख करण्यात आल्याने त्यांनी ही मागणी केली. जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गणना करून त्यासाठी स्पष्ट स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्याची त्यांची प्रमुख मागणी…

Read More

Manoj Jarange Patil Warns Shinde-Fadnavis Over Maratha Reservation

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या कथित भूमिकेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. “पदाचा आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाच् . बावनकुळेंची भाषा आणि नोंदी रद्द करण्याचा डाव मराठा समाजाच्या जुन्या नोंदी रद्द करण्यासाठी दिलेल्या पत्राच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे पाटील…

Read More

श्रीमंत महिलांना क्रेडिट कार्ड, ग्रामीण भागातील लोकांना रोख रक्कम पसंत:84% महिला उद्योजिकांची पसंती डिजिटल साधनांना; कर्ज, गुंतवणुकीसाठीही ॲपचा वापर

देशातील महिला केवळ डिजिटल पेमेंट करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्या व्यवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि गुंतवणुकीसाठीही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहेत. डीबीएस बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासानुसार, ८४% महिला उद्योजकांसाठी डिजिटल पेमेंट टूल्स सर्वात लोकप्रिय आर्थिक प्लॅटफॉर्म बनले आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १,३४२ व्यावसायिक, उच्च नेटवर्थ म्हणजे श्रीमंत आणि ग्रामीण भागातील कार्यरत महिलांचा समावेश करण्यात आला….

Read More

नागपूर कृषी उत्पन्न समितीला 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' चा दर्जा:पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'हायपावर कमिटी' स्थापन, राज्य सरकारची अधिसूचना जारी

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजाराचा ‘ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. चार लाख मेट्रिक टन मालाची वार्षिक उलाढालीसह देशातील अकरा राज्यांतून या ठिकाणी मालाची आवक होते, या हा निर्णय होण्यासाठी जमेच्या बाजू आहेत. विदर्भाच्या आर्थिक आणि कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री तथा…

Read More

कांदा प्रश्नी आज महाविकास आघाडीचा मोर्चा:दिलीप वळसे पाटलांची शेतकऱ्यांना विनंती, म्हणाले- सुधारणा करायच्या असतील तर चर्चा करावी

राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडलेला असून अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या या मुद्द्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरला आहे. आज महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात…

Read More

अनियंत्रित ट्रेलरने वृद्धाला चिरडले:100 फूटपर्यंत फरफटत नेले; दुभाजक ओलांडून हॉटेलच्या पार्किंगमध्ये घुसला

कोटपूतली – बहरोडमध्ये सळ्यांनी भरलेल्या ट्रेलरने एका वृद्धाला चिरडले. अनियंत्रित ट्रेलर त्याला सुमारे 100 फूट फरफटत घेऊन गेला. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात पावटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग-48 वरील आंतेला येथे सोमवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता झाला. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अनियंत्रित…

Read More