Headlines

वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन‎

ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते”…

Read More

Ranveer Singh Don 3 Controversy; FWICE Ban Row

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीर सिंह यांच्या विरोधात जारी केलेला नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह (NCD) तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची घोषणा केली आहे. बुधवारी FWICE ने पत्रकार परिषदेनंतर अधिकृत निवेदनात म्हटले की, इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) च्या हस्तक्षेप आणि विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्थेने सांगितले की,…

Read More

आवारापन-2 पेक्षा अर्धी कमाईही करू शकला नाही बंटवारा 1947:इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला

इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ आणि सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ 14 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी प्रदर्शित झाले. या बॉक्स ऑफिस क्लॅशमध्ये, इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ ला मागे टाकत अधिक कमाई केली आहे. ‘आवारापन’ने 27.20 कोटी रुपयांचे जगभरात कलेक्शन केले आहे, तर ‘बंटवारा 1947’ याच्या निम्मी कमाई देखील करू शकला नाही. इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीतील…

Read More

नाइट लँडिंगचे कारण देत गोव्याचे विमान 3 महिने बंद:हैदराबादच्या विमानाला सूर्यास्ताची अडचण पण गोव्याच्या उड्डाणावरही बंदी

सोलापूर-गोवा आणि सोलापूर- हैदराबाद ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सचे एकच विमान आहे. हैदराबादमधून सोलापुरात येणाऱ्या विमानाची वेळ सूर्यास्तावेळची आहे. नाइट लँडिंगच्या सुविधेअभावी पावसाळ्यात सूर्यास्तावेळी विमान टेकऑफ करणे कठीण आहे. त्यामुळे कंपनीने हैदराबादसह गोव्याचीही विमानसेवा २० जूनपासून पुढील ३ महिने म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादसाठी नाइट लँडिंगची अडचण असू शकेल, पण गोवा विमानाची वेळ…

Read More

रासायनिक खतांच्या महागाईने शेतकरी पोळला:शेणखताच्या किंमतीमध्ये वाढ, खतांच्या किमतीत 500 रुपयांची वाढ, बळीराजा पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळला‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता मोहोळच्या शिवारापर्यंत उमटू लागले आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ रासायनिक खतांचा तुटवडा आणि गगनला भिडलेल्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या महागाईने जगाच्या पोशिंद्याला जेर . जागतिक युद्धाच्या सावटाने कच्च्या मालाचा पुरवठा खंडित झाला आहे. युरिया, १०:२६ आणि १८:४६ सारख्या प्रमुख खतांच्या किमतीत पोत्यामागे ४०० ते ५००…

Read More

20 वर्षांनी अमरावती नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती:32 शिपाई, लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि अधीक्षकपदी नियुक्त

अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या आस्थापनेवरील ३२ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नव्याने सुरू केली होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या जिल्हास्तरीय पदोन्नती समितीची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रस्ताव सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या पात्र…

Read More

बिहारमधील थरारक हत्याकांडाचे आरोपी छत्रपती संभाजीनगरात जेरबंद:4 जणांचे केले होते 18 तुकडे, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम

चार जणांची हत्या करून 18 तुकडे करणारे आरोपी छत्रपती संभाजीनगरातून केले अटक, ओळख लपवून शेंद्रा एमआयडीसीमध्ये करत होते काम; टेलरच्या टॅगमुळे बिहार पोलिसांना सुगावा बिहारमधील एकाच कुटुंबातील 4 जणांची निर्घृण हत्या करून त्यांचे 18 तुकडे करणारे दोन मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरातून गजाआड झाले आहेत. बिहार पोलिसांच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने जाधववाडी परिसरातील शरद टी…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

मुंबईत मानोरी किनाऱ्यावर परदेशी मालवाहू जहाज अडकले:ना ओळख, ना क्रू मेंबर; तटरक्षक दल अन् पोलिसांकडून तपास सुरू

मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातील मानोरी समुद्रकिनाऱ्याजवळ एका परदेशी मालवाहू (कार्गो) जहाजाला अपघात होऊन ते समुद्रातील खडकांमध्ये अडकल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिस, भारतीय तटरक्षक दल तसेच आयएनएस हमलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जहाजाची पाहणी, तपास आणि पुढील बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मनोरी बंदर परिसरात घटना गोराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील…

Read More

औट्रम घाटाचे काम, बायपासला मंजुरी द्या:खासदार संदिपान भुमरेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते आणि वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांनी कन्नड तालुक्यातील औट्रम घाटाचे काम लवकरात…

Read More