Headlines

30 वर्षांनंतर अधिवेशन काळात विधानभवनात शरद पवारांची उपस्थिती:महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चाधिकार समितीची बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधानभवनात उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी काळात सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी अधिवेशन काळात…

Read More

पब, बार रात्री 1.30 वाजता सक्तीने बंद:नियमांचे उल्लंघन केल्यास आता थेट गुन्हा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांची नियमावली

शहरातील बिअर बार रात्री दीड वाजता बंद होण्याचा नियम असला तरी अनेक बार शटर डाऊन करून पहाटेपर्यंत सुरू असायचे. रात्रभर चालणाऱ्या या धिंगाण्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली होती. अलीकडेच जालना रोडवरील एका व्यावसायिकाची हत्या आणि सिडको एन-७ मधील सुरभी बार बाहेर पहाटे ४ वाजता दोन गटांत झालेला राड्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या…

Read More

शेखर सुमनचा आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा:म्हटले – ट्रिपल इंजिन सरकार चालवत आहेत, मोदीजी संभ्रमात, माजी पत्नींच्या मैत्रीवरही कटाक्ष

अभिनेता आणि होस्ट शेखर सुमन यांनी नुकतेच आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टोमणा मारला आहे. त्यांनी आमिरच्या 2 अयशस्वी लग्नांनंतर तिसऱ्या लग्नाला ट्रिपल इंजिन सरकार म्हटले आहे. शेखर सुमन यांनी यूट्यूब चॅनलवरील ‘शेखर टुनाईट’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये म्हटले आहे की, म्हणतात की राजकारण करणाऱ्यांना युतीची खूप सखोल समज असते. पण त्यांना युतीचा योग्य सल्ला या…

Read More

मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा; पंपांवर डिझेल नसल्याचे फलक:वणी परिसरात वाहतूकदारांसह उद्योगधंदे अडचणीत; शेतीची कामे खोळंबली‎

डिझेलचा अपुरा पुरवठा, वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. शेतकरी, वाहतूकदार, व्यापारी, उद्योगधंदे तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी वाहनांच्या रांगा वाढल्या आहेत. . जागतिक स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेवर होत असून ग्रामीण भागातही त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक इलेक्ट्रिक शेगडी…

Read More

सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याचे 'लायसन्स' मिळालेय का?:ज्या प्रभू श्रीरामाच्या कृपेने सत्तेत आले, त्यांच्याच दानपेटीवर दरोडा टाकला- भास्कर जाधव

राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू ‘लायसन्स’च मिळाले आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे….

Read More

Manoj Jarange Warning To Govt; Targets Fadnavis And Bawankule Over Maratha

मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका के . एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना होणाऱ्या दुजाभावावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला….

Read More

नवले पुलावर मध्यरात्री पुन्हा भीषण अपघात:सिमेंट टँकर दुचाकीवर उलटला; एकाचा जागेवरच मृत्यू, दोघे जखमी- VIDEOS

पुण्यातील नवले पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट मिक्सर टँकरवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी होऊन थेट समोरून जाणाऱ्या दुचाकीवर कोसळला. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

राम चरण फ्लॉप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते:चाहत्यांची माफी मागताना म्हणाले होते- चांगले चित्रपट निवडणार; 'RRR' मुळे ग्लोबल स्टार बनले

मेगास्टार वडील चिरंजीवी यांच्या वारशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे राम चरणसाठी सोपे नव्हते. करिअरच्या सुरुवातीच्या ब्लॉकबस्टर यशामुळे ते स्टार बनले, पण फ्लॉप चित्रपटांनी त्यांना खोल नैराश्य आणि आत्म-संशयात ढकलले. एका वेळी ते स्वतःला खोलीत बंद करून घेत असत आणि चाहत्यांची माफी देखील मागावी लागली. बॉलिवूड पदार्पणातील अपयश आणि कोविड दरम्यानच्या मानसिक संघर्षामुळे त्यांचा मार्ग…

Read More

नुकसान:आष्टी सिंचन योजनेच्या कालव्याला गळती, तेलंगवाडी शेतशिवारात लाखो लिटर पाणी, सात किमी निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका

उजनी धरणाचे पाणी माळरानावरील शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने आष्टी उपसा सिंचन योजना राबवण्यात आली. या योजनेला २०- ३० वर्षे पूर्ण झालेली आहेत. मात्र, मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील आष्टी उपसा सिंचन योजना डावा कालवा १ ते ७ येथे कॅनलला मोठी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील अनेक वर्षांपासून सदर गळतीकडे पाटबंधारे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष…

Read More

भारताचा 99% माल आता ब्रिटनमध्ये शून्य शुल्कात पोहोचेल:टेबल टेनिस जोडी मानव, मानुषला वर्ल्ड रँकिंग-2 मिळाली, 15 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत – ब्रिटन दरम्यान CETA आजपासून लागू क्रीडा (SPORTS) 2. टेबल टेनिस जोडी मानव ठक्कर आणि मानुष शाह वर्ल्ड रँकिंग- 2 निधन (DEATH) 3. कर्नाटकचे माजी मंत्री रामचंद्र गौडा यांचे निधन आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 4. इजिप्तमध्ये 3000 वर्षांपूर्वीची कबर सापडली 5….

Read More