Headlines

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलन:शबाना आझमी, मनोज झा आणि प्रकाश राज यांनी पाणी पाजून AISA नेत्यांचे उपोषण संपवले

दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आज त्यांचा प्रस्तावित संसद मार्च आहे. जंतर-मंतरवर गेल्या तीन आठवड्यांपासून उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते नेहा, अमीन आणि मनीष कुमार यांचे उपोषण सोमवारी संपले. हे तिघे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) शी संबंधित आहेत. अभिनेत्री शबाना आझमी, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे…

Read More

मोशी दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटवणे सुरू:जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी संरचना स्थिर करण्यावर भर

मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीत अडकलेल्या सुमारे आठ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) मार्गदर्शनाखाली इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवला जात आहे. जवानांच्या सुरक्षित प्रवेशासाठी इमारत स्थिर करणे हे सध्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या दुर्घटनेमुळे इमारतीचा एक मोठा भाग कोसळला असून, उर्वरित संरचना अत्यंत अस्थिर अवस्थेत आहे….

Read More

नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला!:भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची माघार; जळगावचाही प्रश्न लवकरच सुटेल- गिरीश महाजन

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीला आता एक महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून, महायुतीतील बंडखोरी शमवण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर यश आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत संपल्यानंतरही नेत्यांकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून आपली माघार…

Read More

नीट – एसएस काउन्सिलिंगला विलंब:देशभरातील डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ, ‘फेमा’चा आंदोलनाचा इशारा

नीट-एसएस २०२४-२५ च्या काउन्सिलिंग प्रक्रियेला होत असलेल्या अनिश्चित विलंबामुळे देशातील सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांवर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ’ने (फेमा) वैद्यकीय समुपदेशन समितीला पत्र लिहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार सुपर-स्पेशालिटीचे शैक्षणिक सत्र १० एप्रिल २०२६ रोजी सुरू होणार होते, मात्र मे महिना संपत…

Read More

पाटण्यात खान सरांच्या अटकेसाठी छापा:गोळीबार प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; वकील कोचिंगमध्ये पोहोचले

पाटण्यात खान सरांच्या अटकेसाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कदमकुआं पोलीस ठाण्यात फैसल खान उर्फ खान सर यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कोचिंगमधून गोळीबाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर खान सरांचे म्हणणे आहे की, गोळीबार आत्मसंरक्षणासाठी करण्यात आला होता. खान सरांच्या कोचिंगवर…

Read More

SSC CGL Recruitment 12,256 Posts

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत माहिती SSC CGL ने 12,256 पदांसाठी भरती काढली, हरियाणात 255 पदांसाठी अर्ज पुन्हा सुरू होण्याची. त्याचबरोबर ओडिशात ज्युनियर इंजिनियर भरतीची अधिसूचना जारी होण्याची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC CGL ने 12,256 पदांसाठी भरती काढली, शुल्क 100 रुपये SSC CGL ने 12,256 पदांसाठी…

Read More

पंढरीच्या 50 वाऱ्या करणारे नानाजी गायकी यांचे निधन:85 व्या वर्षी वृद्धापकाळाने घेतला अखेरचा श्वास, निंभी येथे अंत्यसंस्कार

मोर्शी तालुक्यातील निंभी येथील प्रसिद्ध वारकरी आणि सेवानिवृत्त शिक्षक ह.भ.प. नानाजी गायकी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवारी, ११ जुलै रोजी सकाळी निंभी येथील मोक्षधाममध्ये विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी आपल्या आयुष्यात पंढरपूरच्या ५० वाऱ्या पूर्ण केल्या होत्या. नानाजी गायकी यांनी आपल्या हयातीत पंढरीच्या वारीचे अर्धशतक पूर्ण केले…

Read More

हिंगोलीत धक्कादायक घटना:औंढा नागनाथमध्ये तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथे तरुणीने घरात कोणीही नसताना गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. १४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजनवाडी येथील आरती शांतीराम घनसावंत (१७) हि तरुणी तिच्या कुटुंबियांसह राहते. घरी आई, वडील शेतात काम करीत असून आरती शिक्षण घेत…

Read More

'उपभोग-आधारित वृद्धी' भारतासाठी आवश्यक- अर्थमंत्री निर्मला सीतारामन:पुण्यात एसबीआयच्या अत्याधुनिक कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले प्रतिपादन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुण्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘उपभोग-आधारित वृद्धी’ कायम राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पुण्याच्या खराडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) महाराष्ट्र सर्कलच्या अत्याधुनिक स्थानिक मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताचा आर्थिक विस्तार प्रामुख्याने शेती आणि देशांतर्गत क्रियाकलापांवर आधारित असावा, जो जागतिक बाजारपेठांच्या…

Read More

नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:उपमुख्यमंत्र्यांची चमचमती कार ठरली चर्चेचा विषय

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता त्याचे परिणाम राजकीय वर्तुळातही दिसू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या दैनंदिन वापरातील वाहनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महत्त्वाचा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या नव्या ईव्ही कारची…

Read More