अपयशाने खचू नका; जिद्द, सातत्य अन् आत्मविश्वासातूनच मिळते यश:श्री तिलोक जैन विद्यालयात अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ यांचे प्रतिपादन
आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अपयशाने खचून न जाता कठोर परिश्रम, सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच यश संपादन करता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, सहकार्याची भावना आणि सहशालेय उपक्रमांमध्ये सहभाग व . येथील श्री तिलोक जैन विद्यालयात संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. मोतीलालजी गुगळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे…