Headlines

मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत…

Read More

सेन्सेक्समध्ये 250 अंकांची घसरण:77,500 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंकांनी घसरला; रिअल्टी, आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 250 अंकांनी अधिक घसरणीसह 77,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांची घसरण असून, तो 24,200 वर व्यवहार करत आहे. रिअल्टी आणि आयटी शेअर्समध्ये आज जास्त विक्री दिसून येत आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स आणि ललिता ज्वेलरी मार्टच्या IPO चा दुसरा दिवस होरायझन…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होईल

निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत आपली मागणी मांडत होते. लोकशाहीत आंदोलने होत राहतील, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलीस कारवाईचे स्पष्ट निकष निश्चित केले पाहिजेत. न्यायालयाने असेही म्हटले की, ज्याने कोणी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे, त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार…

Read More

अमित शहा नालायक गृहमंत्री:सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता का? पृथ्वीराज चव्हाण संतापले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदी सरकारला 2029 च्या निवडणुकीची खात्री नाही, मला खात्री आहे. 2029 मध्ये सत्ता बदल होणार हे नक्की. मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्र सरकारची घटका भरली आहे. अमित शहा हे आपल्या कार्यालयात येऊन…

Read More

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अतुल कुलकर्णींचा उपवास:सोनाक्षी म्हणाली- मरतील, तेव्हा तरी तुम्ही जागे व्हाल का? सुरक्षित राहण्यासाठी समय रैनाने केली प्रार्थना

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी कार्यकर्ता सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ एक दिवसाचा उपवास करण्याची घोषणा केली. तर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि कॉमेडियन समय रैना देखील वांगचुक यांच्या समर्थनार्थ पुढे आले. अतुल कुलकर्णी म्हणाले की, ते 16 जुलै रोजी आपल्या घरी दिवसभर उपवास करतील. अतुल म्हणाले की, याचा उद्देश सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेदना अनुभवणे आणि…

Read More

तामिळनाडूतील सीफूड फॅक्टरीत गॅस गळती, 7 जणांचा मृत्यू:65 पेक्षा जास्त जखमी, 9 व्हेंटिलेटरवर; मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व महिला

तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी एका सीफूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात 7 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 67 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 9 जण व्हेंटिलेटरवर आहेत. वायू गळतीची घटना सेंट पीटर्स पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स युनिटमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच अरक्कोनम येथील एनडीआरएफच्या चौथ्या बटालियन मुख्यालयातून 30 सदस्यांची एनडीआरएफ टीम…

Read More

पुढील 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार:पुणे, मराठवाडा आणि विदर्भासह 27 जुलैपर्यंत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

यावर्षी जवळपास 20 दिवस उशिरा आलेल्या मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्रात दमदार एंट्री केली आहे. प्रशांत महासागरातील ‘अल निनो’च्या प्रभावामुळे रेंगाळलेला मान्सून आता राज्यभरात सक्रिय झाला असून, पुढील 48 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 27 जुलैपर्यंत राज्यासाठी महत्त्वाचे इशारे जारी केले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून २३ जून रोजी मुंबईसह महाराष्ट्र,…

Read More

राज्यातील धरणांत 44% पाणी, मराठवाड्यात सर्वात कमी 25%:धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 15% घटला

ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. जलसंपदा विभागाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील ३०२९ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५९.४३ टक्के होता. म्हणजेच एका वर्षात पाणीसाठ्यात जवळपास १५.५० टक्क्यांची घट झाली असून, मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. राज्यातील…

Read More

अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल:चंचल अग्रवाल सचिव; २०२६-२८ साठी कार्यकारिणीची निवड

परतवाडा येथील अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल यांची, तर सचिवपदी चंचल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२६-२८ या कालावधीसाठी असेल. नुकत्याच झालेल्या आमसभेत सर्वसंमतीने या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत ममता संतोष अग्रवाल आणि सरिता पुरुषोत्तम अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. श्रद्धा मनोज अग्रवाल कोषाध्यक्षपदी, तर मनीषा सुभाषजी केजडीवाल…

Read More

महिला PSIला 3 लाखांची लाच घेताना पोलिस ठाण्यातच रंगेहाथ पकडले:गुन्ह्याची बी-फायल पाठवण्यासाठी मागितले पैसे, पुण्याच्या दिघी पोलिस ठाण्यात एसीबीची कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) चेताली गणपत गापट (वय 35) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई दिघी पोलिस ठाण्यातच करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि त्याच्या तपासाची जबाबदारी पीएसआय चेताली गापट यांच्याकडे होती….

Read More