Headlines

AIIMS Director Dr. Srinivas Joins Niti Aayog

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. डॉ. एम श्रीनिवास नीती आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले 26 एप्रिल रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीचे संचालक डॉ. एम श्रीनिवास नीती आयोगाचे सदस्य बनले. डॉ. श्रीनिवास, डॉ. व्ही.के. पॉल यांची जागा घेतील….

Read More

बागेश्वरबाबाच्या प्रतिमेला मारल्या चपला:शिवरायांच्या अवमानप्रकरणी उद्धवसेनेची पोलिसांत तक्रार; प्रतिमा पायदळी तुडवली‎

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. बेताल वक्तव्य करणाऱ्या, बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या प्रतिमेला चपला मारत प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. तसेच याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहचे पहिले विधान:म्हटले- खिलजीपेक्षा जास्त कठीण होते हमजाची भूमिका साकारणे; मला माझे 300% द्यावे लागले

‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगचे पहिले विधान समोर आले आहे. रणवीरने म्हटले आहे की, चित्रपटात हमजाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिलजीपेक्षा जास्त कठीण होते. रणवीर सिंहचे व्यावसायिक भागीदार निकुंज बियानी यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, निकुंजने ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रणवीरला विचारले…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी…

Read More

अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी‎

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे दि.१७ मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण क . श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बाबत भक्तनिवास येथे बैठक…

Read More

पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी

भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More

सिल्लोडमध्ये मिरची 1500 हेक्टरपर्यंत वाढणार‎:गतवर्षी 5800 हेक्टर झाली होती लागवड, गेल्या वर्षी होता चांगला भाव‎

सिल्लोड तालुक्यात उन्हाळी मिरची लागवड जोमाने सुरू झाली असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के मिरची लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी सांगितले. तालुक्यातील आमठाणा अन्वी, केळगाव, मुर्डेश्वर, पानवडोद, शिवना, उंडणगाव, पालोद, मांडणा, हट्टी, पांगरी, अंभई, भराडी, लिहाखेडी, सारोळा, आसडी, गोळेगाव, रहिमाबाद, पिंपळदरी, बाळापूर, खुल्लोड, हळदा, डकला, बोदवड, सराटी, खंडाळा,…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी चांदवडमधील‎कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बेमुदत बंद‎:तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन‎

कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील गेल्या ४-५ वर्षांपासूनच्या प्रलंबित अडचणी आणि मागण्यांवर शासनाकडून कोणतीही अंमलबजावणी होत नसल्याने, राज्यातील निविष्ठा विक्रेत्यांनी सोमवार (दि. २७) पासून बेमुदत बंद पुकारला आहे. या राज्यव्यापी आंदोलनात चांदवड तालुक्य . या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन चांदवड तालुका अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार अनिल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

स्वत:च्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे काळाची गरज:वाकी बुद्रुकमध्ये डॉ. गायकवाड यांचे प्रतिपादन‎

नेत्र तपासणी शिबिर हे आरोग्याची काळजी घेण्याचे आणि डोळ्यांचे संरक्षण करण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डोळे हे शरीराचे अनमोल अवयव असून, त्यांची वेळीच काळजी घेणे भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन मविप्र चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी केले. वाकी बुद्रुक येथे डॉ. वसंतराव पवार रिसर्च सेंटर वैद्यकीय महाविद्यालय (आडगाव, नाशिक),…

Read More