पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी अजीम इनामदार, नगरसेवक डॉ. युसूफ खान हादीक खान व संतप्त नागरिकांनी मजीप्रा कार्यालयाबाहेर ४५ अंश…