Headlines

सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश-देवी शारदा विवाह सोहळा:गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार 'शारदेश मंगलम्' उत्साहात संपन्न

पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा ‘शारदेश मंगलम्’ विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला….

Read More

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने…

Read More

अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही

अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी…

Read More

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची…

Read More

Congress committed infanticide of the bill in front of the country

Marathi News National Congress Committed Infanticide Of The Bill In Front Of The Country Prime Minister Modi, Said, I Will Remove The Obstacle Of Reservation… नवी दिल्ली16 तासांपूर्वी कॉपी लिंक लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पडल्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री ८:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. २९ मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले-…

Read More

स्कॉलर्स प्वाईंट सचिवांचा मृतदेह माडू नदीपात्रात आढळला:आत्महत्या की इतर कारणे? पोलिस तपास सुरू

मोर्शी येथील माडू नदीपात्रात स्कॉलर्स प्वाईंट इंग्लिश स्कूलचे सचिव गजानन उद्धवराव शहाणे (वय ५५, रा. दुर्गानगर, मोर्शी) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या शहाणे यांचा मृतदेह अमरावती येथील शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रविवारी बाहेर काढला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शहाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते….

Read More

शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात शिक्षक सेनेचे अमरावतीत आंदोलन:उपसंचालकांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा

शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने अमरावती येथे आंदोलन केले. संघटनेने शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करत आपल्या मागण्या मांडल्या. निवेदन देण्यापूर्वी, संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे आणि कार्याध्यक्ष…

Read More

नांदगाव खंडेश्वरमध्ये 271 युवकांना मिळाली नोकरी:द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केला रोजगार महोत्सव, 122 जणांना नियुक्तीपत्रे

नांदगाव खंडेश्वर येथे द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात २७१ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यापैकी १२२ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, तर उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे पाठवली जातील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित…

Read More

दावा- I-PACने बंगालमध्ये 20 दिवसांपर्यंत काम थांबवले:ममता बॅनर्जींचे निवडणूक व्यवस्थापन पाहते कंपनी; TMCने म्हटले- हे खोटं आहे

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे निवडणूक व्यवस्थापन सांभाळणारी संस्था (I-PAC) ने अचानक राज्यात आपले सर्व कामकाज तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, संस्थेने ई-मेलद्वारे पश्चिम बंगालमध्ये काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना पुढील 20 दिवसांच्या सुट्टीवर पाठवले आहे. मेलमध्ये लिहिले आहे की, 11 मे रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवली जाईल. संस्थेने पाठवलेल्या संदेशात ‘कायदेशीर कारणांचा’ उल्लेख…

Read More