धर्मांतर विरोधी कायदा कडक:चौकशीनंतरच एमआयएम पदाधिकाऱ्यांवर कारवाई- दीपक केसरकर
धर्मांतराचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, धर्मांतर विरोधी कायदा आता अत्यंत कडक करण्यात आला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, राज्यात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, ही कारवाई पूर्वग्रहातून झालेली नसून सखोल…