सामान्य नागरिकांच्या मनातील प्रश्न न्यायमूर्तींनी विचारला:‘एफडीए’ने आजपर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली : हायकोर्ट
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यात सुरू केलेल्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारवाई करताना वास्तवाचे भान ठेवा, केवळ खासगी हॉटेल्सना वेठीस न धरता मंत्रालय, उच्च न्यायालय आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तातडीने तपासणी करा, असे सक्त आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळ आढळल्याने…