Headlines

आषाढी एकादशीनिमित्त:लासूरला विठ्ठल नामाच्या गजरात ‘विठ्ठल गीती गावा-2026’ सोहळा

लासूर स्टेशन येथे आषाढी एकादशीनिमित्त स्वर-शारदा संगीत अकॅडमी व नवतरुण भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विठ्ठल गीती गावा–२०२६’ हा भक्तिमय संगीत सोहळा विश्वकर्मा मंदिरात उत्साहात पार पडला. पंचक्रोशीतील सुमारे ३०० वारकरी व विठ्ठलभक्तांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली. कार्यक्रमात बालकलाकारांसह भजनी मंडळाच्या सदस्यांनी संतांचे विविध अभंग सुरेल स्वरात सादर केले. संगीत अलंकार प्रा. अण्णासाहेब आढाव यांच्या…

Read More

जायकवाडीवर अवलंबित 25 हजार पांरपरिक मच्छीमारांचे होणार सर्वेक्षण:रोजगाराचा मार्ग मोकळा होणार‎

जायकवाडी धरणावर पिढ्यान्पिढ्या मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या पारंपरिक मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. जलाशयावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल समाजातील मच्छीमार कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना विविध सरकारी रोजगाराभिमुख योजनांशी जोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नगरसेवक बजरंग लिंबोरे…

Read More

Rishab Shetty Melbourne Award | IndiGo CFO Appointment News

1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित विधेयक मंजूर झाले 29 जुलै रोजी लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित ‘लोक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक 2026’ आवाजी मतदानाने मंजूर झाले. या अंतर्गत पेपरफुटीशी संबंधित कायदे कठोर केले आहेत. आता पेपरफुटीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये…

Read More

पिंपळदरी शाळेमधील 23 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश:गुणवंतांचा सत्कार

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उर्दू शाळेने यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १३ आणि उर्दू शाळेतील १० असे एकूण २३ विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून, या यशामुळे शाळा, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नम्रता योगेश…

Read More

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा

बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध,…

Read More

ध्वनी प्रदूषणाची घंटागाडी:मर्यादा 55 डेसिबलची, भोंग्याचा आवाज 84 डेसिबल; कर्णकर्कश गाण्याने नागरिकांची मोडतेय झोपत्रास

‘एक नंबर आहे एक नंबर, छत्रपती संभाजीनगर..!’ हे गीत सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कर्कश आवाजात कानी पडते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांच्या भोंग्याचा हा आवाज आहे. ‘झीरो वेस्ट’साठी फिरणारी ही वाहने शहरात प्रचंड ध्वनी प्रदूषण करत आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीने सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकांसाठी ५५ डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्यक्षात…

Read More

You can reserve your seat online, there is no need to attend every time after the round!

Marathi News National You Can Reserve Your Seat Online, There Is No Need To Attend Every Time After The Round! नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६ समुपदेशन प्रक्रियेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. सीट अपग्रेडचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रत्येक फेरीनंतर महाविद्यालयात जाऊन हजेरी लावावी लागणार नाही. त्यांचा प्रवेश समुपदेशन प्रणालीमध्ये…

Read More

ऊसतोडणी यंत्रांवर राज्यभरात 3,5 हजार कोटींची गुंतवणूक:एक यंत्र करते 100 ऊसतोड मजुरांचे काम, यंत्र बनले ग्रामीण अर्थकारणाचा मजबूत पाया

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर उद्योगात आता यांत्रिकी युग आले आहे. ‘कोयत्याची’ जागा आता ‘हायड्रॉलिक कटर्स’ने घेतली आहे. कधीकाळी लाखो ऊसतोडणी मजुरांच्या कष्टावर चालणारा गळीत हंगाम आता ‘शुगरकेन हार्वेस्टर’ च्या आधारावर चालतो आहे. सध्या राज्यात ३,००० ‘हार्वेस्टर’ ऊस कापत आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी यासाठी ३,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. राज्यात ७०% ऊसतोडणी हार्वेस्टरने होत…

Read More

गरिबीने हिरावून घेतले IAS बनण्याचे स्वप्न:अन्नू कपूर म्हणाले- खिशात पैसे नव्हते, ड्रायव्हरने वाईट काळात साथ सोडली नाही, म्हणाला- पाप लागेल

भोपाळ ते मुंबईपर्यंत अन्नू कपूर यांचा प्रवास संघर्षांनी भरलेला होता. आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी चहा विकला, चाटचा ठेला लावला, लॉटरीची तिकिटे विकली आणि ऑटो रिक्षा चालवली. गरिबीने त्यांचे आयएएस बनण्याचे स्वप्न हिरावून घेतले, पण अभिनयाने त्यांना नवी ओळख दिली. खिशात फक्त ४१९ रुपये २५ पैसे घेऊन मुंबईत पोहोचलेल्या अन्नू…

Read More

पेपरफुटीच्या मुळावर घाव घालणार:सुरक्षित प्रश्नपत्रिका प्रणाली लागू करू, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश गिते यांचा निर्धार

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी संभाजीनगरचे रहिवासी आणि नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्यंकटेश गिते यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्याशी दिव्य मराठीने साधलेला संवाद.. प्रश्न : सर्वात पहिले आणि सर्वोच्च प्राधान्य काय असेल? उत्तर : प्रमुख उद्दिष्ट ५ वर्षांत विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर ‘टॉप-१००’ विद्यापीठांच्या यादीत मानाचे स्थान मिळवून देणे…

Read More