Headlines

महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार:जनतेला फसवण्याचे नवे फंडे शोधण्यात सरकार व्यस्त, आमदार भास्कर जाधवांची खोचक टीका

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुहास कांदे जे काही बोलले असतील, त्यामध्ये 100 टक्के तथ्य आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आल्याची टीका केली. आमदार भास्कर जाधव…

Read More

बॉयफ्रेंडने जळत्या सिगारेटने अभिनेत्रीची मांडी जाळली:रिॲलिटी शोमध्ये निती टेलरचा खुलासा, म्हटले- तो खूप हिंसक आणि सायकोटिक होता

अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होत असलेला रिॲलिटी शो अलायन्स चर्चेत आहे. या शोमध्ये टीव्ही अभिनेत्री नीती टेलरही स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. शोच्या नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने खुलासा केला आहे की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या मांडीला सिगारेटने जाळले होते, ज्याचे निशाण आजही आहेत. नीतीने सह-स्पर्धकांना ते डागही दाखवले. यासोबतच नीतीने सांगितले की तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये मारामारीही…

Read More

आळंदीत इंद्रायणीचा रौद्रावतार!:नदीवरील चारही पूल पाण्याखाली; अडीचशे वारकऱ्यांची सुटका, पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले…

Read More

कॉकरोच जनता पार्टीवर मुनगंटीवारांचा निशाणा; आचारसंहितेलाही ठरवलं नवा गब्बरसिंग:सीजेपीच्या आंदोलनावरही स्पष्ट भूमिका

चंद्रपूरमध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सविस्तर भाष्य केले. नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर होत असताना मुनगंटीवार यांनी सामान्य नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमधूनच अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले….

Read More

अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी 'अघोरी पूजे'वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि ‘एसआयटी’ (SIT) प्रमुख…

Read More

Khalistan Naras on Train Ahead of PM Modis Jalandhar Visit

Marathi News National Firozpur Station Video: Khalistan Naras On Train Ahead Of PM Modis Jalandhar Visit जालंधर9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी फिरोजपूर कॅन्ट रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ प्रतिबंधित फुटीरतावादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (SFJ) ने जारी केला आहे. व्हिडिओमध्ये दिल्लीला जाणाऱ्या एका ट्रेनच्या डब्यांवर ‘खालिस्तान जिंदाबाद’…

Read More

Maharashtra HSRP Deadline Ends; Pratap Sarnaik Warns of Strict Action

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विन . देशविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी निर्णय या नंबर प्लेट्सचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “ज्या…

Read More

हिंदू शास्त्रांचे सार विवेक जागृती: अमी गणात्रा:अमी गणात्रांच्या ‘व्हाय आर वी धिस वे’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

लेखिका व संशोधक अमी गणात्रा यांच्या ‘व्हाय आर वी धिस वे: अ गाईड टू हिंदू शास्त्राज’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे प्रमुख अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. हिंदू शास्त्रांचा उद्देश केवळ परंपरांचे पालन करणे नसून, व्यक्तीमध्ये विवेकबुद्धी जागृत करणे हा आहे, असे…

Read More

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील घटना

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी काढण्याच्या नादात ३ निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सेल्फी घेताना पाय घसरून पाण्यात पडलेल्या एका मित्राला वाचवण्यासाठी दुसऱ्याने आणि त्यानंतर तिसऱ्याने एकमेकांचे हात धरले; मात्र दुर्दैवाने तिघेही ३० फूट खोल…

Read More

महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसचा केंद्रावर राजकारणाचा आरोप:गोपाळ तिवारी म्हणाले – अंमलबजावणी 2029 पासूनच शक्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना, केंद्र सरकार सामाजिक समतेच्या ध्येयाला धक्का देणारे निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाद्वारे महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी सरकारने…

Read More