Headlines

मुंबईतील जल्लोष रॅलीत तुकाराम मुंढेंचे बॅनर!:"पोलिस काका मला मारू नका..", चिमुकलीच्या बॅनरनेही वेधले सर्वांचे लक्ष

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात ‘जेन झी’ विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र जनआक्रोश आणि युवाशक्तीच्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलने झाली असली तरी, एखाद्या जनआंदोलनाच्या रेट्यामुळे थेट केंद्रीय…

Read More

पोलिसांना AI ने सांगितले 133 मृत्यूंचे कारण:जयपूरमध्ये 3 वर्षांत झालेल्या अपघातांची डिजिटल तपासणी; रस्ते डिझाइन-वाहतूक व्यवस्था बदलणार

राजस्थानमध्ये रस्ते अपघात रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची मदत घेतली जात आहे. जयपूर रेंज पोलिसांनी अर्धा डझन ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण ठिकाणे) निश्चित केले आहेत, जिथे सर्वाधिक रस्ते अपघात होतात. या स्पॉटवर 3 वर्षांत 133 मृत्यू झाले आहेत. 20 दिवस या स्पॉटचा डेटा AI वर अपलोड करून विश्लेषण केले. कारणे आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. वाचा…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार!:महापालिकेने हाती घेतले 12 'मिसिंग लिंक' रस्ते प्रकल्प, विकास आराखड्यातील प्रलंबित कामांना गती

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी, पुणे महापालिकेने आगामी वर्षभरात 12 महत्त्वाचे ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागल्यास, शहरातील विविध भागांमधील कनेक्टिव्हिटी वाढेल, नागरिकांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचेल आणि मुख्य वर्दळीच्या भागांमधील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा…

Read More

PM म्हणाले- युवकांनी देशाचा मान वाढवला:जे अशक्य वाटत होते ते करून दाखवले; मन की बातमध्ये कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहिली

पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ च्या १३६ व्या भागाला संबोधित केले. त्यांनी सर्वप्रथम कारगिल विजय दिवसाचा उल्लेख करत वीर जवानांना नमन केले. ते म्हणाले की, कारगिल विजय दिवस अशी तारीख आहे, जी लक्षात ठेवण्यासाठी दिवसाची आठवण ठेवण्याची गरज नसते. पंतप्रधानांनी देशातील तरुणांची प्रशंसा केली. ते म्हणाले- आपले तरुण भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत. सायन्स…

Read More

कळमनुरी खरडणी अनुदान घोटाळा:तहसीलच्या अहवालानंतरही ग्राम महसूल अधिकाऱ्याला ‘क्लिनचीट’, गावकऱ्यांचा आ्ंदोलनाचा इशारा

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूरसह इतर गावांमधून खरडणीच्या अनुदानातील गैरप्रकार प्रकरणात ग्राम महसूल अधिकाऱ्याला महसूल प्रशासनाने सपशेल क्लिनचीट दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. तहसील प्रशासनाच्या अहवालात कर्तव्यात कसूर केल्याचे नमुद असतांनाही कारवाई का होत नाही याचे गौडबंगाल कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक, कृष्णापूर यासह इतर गावांमधून…

Read More

अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र…

Read More

Shweta Tiwari Questions Punjab Education Minister Resignation; Praises Dharmendra Pradhan

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री श्वेता तिवारीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांना प्रश्न विचारला आहे. शनिवारी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अभिजीत दीपके यांचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये अभिजीत दीपके असे म्हणताना ऐकू येतात, “आता जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे, जर आपण सरकारच्या विरोधात झुकलो…

Read More

जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा

शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा…

Read More

August 2026 Bank Holidays List

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. 5 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 7 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्ट्यांचे दिवस वगळून तुम्ही बँकेत जाऊ शकता. कोणत्या शनिवारी…

Read More

वांद्रे येथील 'रंगशारदा' हॉटेलवर EDची धाड!:तब्बल 332 कोटींची मालमत्ता जप्त, मनी लॉन्डरिंग प्रकरणात प्रभुदास लोटियांवर ठपका

वांद्रे येथील प्रसिद्ध ‘रंगशारदा’ हॉटेलवर ईडीने धडक कारवाई करत, कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात तब्बल 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. म्हाडाकडून सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका या प्रकरणात ठेवण्यात आला असून, याच आर्थिक फसवणुकीप्रकरणी प्रभुदास लोटिया यांच्यावर मुख्य आरोप करण्यात आले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाने मराठी नाट्य, साहित्य आणि…

Read More