Headlines

काजोल म्हणाली- आमिरला चित्रपटांबद्दल जबरदस्त समज:मस्करीत म्हटले- महिलांबद्दलची समजही चांगली, ऐकून अभिनेता हसला

आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘आमिर खान प्रोडक्शन्स’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काजोलने आमिरच्या चित्रपटांच्या निवडीचे कौतुक केले. काजोल म्हणाली की, आमिरच्या प्रोडक्शन कंपनीने ‘लगान’पासून आतापर्यंत उत्कृष्ट चित्रपटांची निवड केली आहे, जे त्याच्या उत्तम निवडीचे प्रदर्शन करते. यानंतर काजोलने विनोदी शैलीत सांगितले की, आमिरला चित्रपटांप्रमाणेच महिलांबद्दलही चांगली समज आहे. यावर अभिनेता…

Read More

हट्टा येथे वर्चस्वाच्या वादातून दाेन गटांत ‎हाणामारी:एक ठार, 7 जखमी, 3 गंभीर‎; गावामध्ये तणाव, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात‎

वसमत तालुक्यातील हट्टा येथे रविवारी‎(३१ मे) मध्यरात्रीच्या सुमारास बाजार‎चौकात दोन गटांत झालेल्या हाणामारीत‎चाकूचा वार झाल्याने रुद्र दस्तके या‎तरुणाचा मृत्यू झाला. यात सात जण‎जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती गंभीर‎आहे. त्यांच्यावर परभणी येथील खासगी‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावात‎तणावपूर्ण शांतता आहे. वाढीव पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎वसमत तालुक्यातील हट्टा येथे वर्चस्वाच्या‎वादातून काही दिवसांपासून दोन गटांत…

Read More

प्रेमानंद महाराज कैलाश खेरचा डान्स पाहून खळखळून हसले:मोरपंखीचा हार घालून बम लहरी गायले; बांके बिहारीकडे एकटक पाहत राहिले

सुफी गायक कैलाश खेर शुक्रवार सकाळी वृंदावनमधील केलीकुंज आश्रमात संत प्रेमानंदजी महाराजांना भेटायला पोहोचले. कैलाश खेर यांनी प्रेमानंद महाराजांना मोरपिसांचा हार घातला. हात जोडून त्यांना नमस्कार केला, नंतर ‘बम लहरी’ गाणे ऐकवून नृत्य केले. कैलाश खेर यांचे भक्तिगीत ऐकून आणि नृत्य पाहून प्रेमानंद महाराज खळखळून हसले. यापूर्वी गुरुवारी संध्याकाळी कैलाश खेर यांनी भगवान बांके बिहारींचे…

Read More

राष्ट्रवादीत पवार कुटुंबाचे वर्चस्व!:पक्षाच्या तिजोरीवर आता पार्थ, जय आणि सुनेत्रा पवारांचे नियंत्रण; तटकरे-पटेलांचा पत्ता कट?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक आणि धोरणात्मक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

CD Gopinath Passes Away | First Test Cricket Winning Team Player

Marathi News National CD Gopinath Passes Away | First Test Cricket Winning Team Player | April 11 Current Affairs काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला 10 एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे…

Read More

ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही:सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने उभे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, असे आहे की या सर्व बातम्या…

Read More

लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना‎

अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…

Read More

Heatwave Grips MP, UP, Haryana; Banda Hottest at 48.2°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण दिवस होता. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील 22 शहरांमध्ये पारा 45°C च्या वर पोहोचला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणात उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. उत्तर प्रदेशातील 6 शहरे- बांदा, झांसी, हमीरपूर, प्रयागराज, आग्रा, वृंदावन,…

Read More

बंगाल निवडणुकीदरम्यान अभिनेता म्हणाला- मी बंगाली नाही:वीर दासने खरी ओळख सांगितली; म्हणाला- मी अर्धा यूपी आणि अर्धा बिहारचा

अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांनी बंगाल निवडणुकीच्या निकालांदरम्यान स्पष्ट केले आहे की ते बंगाली नाहीत. खरं तर, वीर दास यांच्या आडनावामुळे अनेक लोक त्यांना बंगाली समजतात. बंगालशी संबंधित कोणत्याही घटनेवर लोक त्यांना सोशल मीडियावर टॅग करू लागतात. दरम्यान, वीर दास यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X (ट्विटर) वर त्यांच्या ओळखीबद्दल लिहिले की, अनेकदा…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More