Headlines

धक्कादायक!:कळमनुरी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे यांची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे (२७) यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली आहे. त्यांच्यावर सायंकाळी कळमनुरी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सौरभ यांनी मागील सात वर्षात शहरासह तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्‍न…

Read More

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर…

Read More

खरातच्या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा पत्नीचा दावा:कल्पना खरातने सोडली पतीची साथ; अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तिच्या वकिलांनी सादर केलेल्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला नवे…

Read More

पटेल, तटकरे हे दोघेही सक्षम नेते:त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही – अनिल पाटील; शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेवरही भाष्य

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही, असे ते म्हणालेत. शरद पवारांनी तटकरे व पटेल या दोन्ही नेत्यांचे कोणत्या…

Read More

स्नेहालयतर्फे ‘बा, बापू, विनोबा’ पुरस्कार प्रदान‎:द्वेष अन् उन्मादातून होणारी हिंसा भारतीय संस्कृतीचा विनाश घडवेल- डॉ. अभय बंग

“समवेदना, प्रेम आणि माणुसकीने प्रेरित कृती हीच धर्म आणि अध्यात्माची खरी अभिव्यक्ती आहे. मात्र, सध्या जगभरात द्वेष आणि उन्मादातून जी हिंसा पसरत आहे, ती केवळ भारतीय संस्कृतीच नव्हे तर जागतिक अध्यात्मिकतेचा विनाश घडवीत आहे,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी दिला. स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित वर्ष २०२५-२६ चे ‘बा,…

Read More

मोहोळ तालुक्यात खरिपाचा पेरा वाढणार:20 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे केले नियोजन, मशागतीची कामे युद्धपातळीवर; कृषी विभागाला 30500 हेक्टरवर पेरणीची आशा

निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी . तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट…

Read More

Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan

Marathi News National Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan | Kashmir Baisaran Valley Bandh Alert पहलगाम/नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम हल्ल्याची 22 एप्रिल रोजी पहिली वर्षपूर्ती आहे. काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. श्रीनगरपासून सुमारे 95 किमी दूर असलेल्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी…

Read More

अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे आवाहन

श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथील भावे स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर रामदासी वाङ्मयाच्या संशोधिका-लेखिका मनीषा बाठे यांनी कार्यक्रमाचे…

Read More

कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More