Headlines

मुनगंटीवार उभे राहताच आणि धानोरकरांचा ‘वॉकआऊट’:चंद्रपुरात प्रोटोकॉलवरून मोठा वाद; लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित हिराई महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून ‘वॉकआऊट’ केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमाला…

Read More

निघोजच्या स्मशानभूमीत बहरणार "स्मृतींचे वन':वाढदिवस, जयंतीचे औचित्य: पोपटराव रसाळ यांच्या संकल्पनेतून हजारो झाडांचे जतन‎

वाढदिवस आणि जयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता, सामाजिक बांधिलकी जपत निघोज येथे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने निघोज येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त, तसेच मळगंगा ग्रामीण…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावतीत विविध कार्यक्रम:इर्विन चौकात पहाटेपासून रात्रीपर्यंत अनुयायांची अलोट गर्दी, मान्यवरांची उपस्थिती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौक विविध कार्यक्रमांनी दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात हजारो नागरिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे या मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यांतर्गत सकाळच्या सत्रात ज्येष्ठ…

Read More

शेतधुरे जाळण्याच्या नादात सरकारी झाडे खाक:गुन्हे दाखलची मागणी, पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दिले कारवाईसाठी निवेदन‎

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. . उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे…

Read More

नळाला मोटार लावताना‎उंडणगावात मुलाचा मृत्यू‎:गावात सण साजरा नाही‎

प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी,…

Read More

अमरावती शहरात रंगला ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस:संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाने राबवला अनोखा उपक्रम‎

ज्येष्ठ नागरिक हे ज्ञानाचे भांडार असून त्यांच्या अनुभवाची गरज कुटुंबासोबतच समाजालाही आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष डी. एस. पवार यांनी केले. . संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने माहे एप्रिलमध्ये वाढदिवस झालेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या दीमाखात पार पडला. यावेळी ते…

Read More

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला समोर:मराठी सक्तीवर सरकारचा यू-टर्न की दिलासा? चालकांना 6 महिन्यांची मुदत

मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावरून महायुती सरकारमध्येच मतभेद उघड झाले असून, काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाचा फेरविचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. परिवहन मंत्री…

Read More

नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना‎

तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६…

Read More

AAP Youth Wing Protests Harbhajan Singhs House

Marathi News National AAP Youth Wing Protests Harbhajan Singhs House | Gaddar Slogans Against BJP Switch जालंधर21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जालंधरमध्ये आम आदमी पार्टी (आप) च्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 राज्यसभा खासदारांविरोधात निदर्शने केली. जालंधरमध्ये कार्यकर्त्यांनी माजी खासदार हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली आणि त्यांच्या घरावर…

Read More

सुरतमध्ये देशातील पहिले बॅरियर-लेस टोलिंग सिस्टम सुरू:120kmph च्या वेगातही रिअल टाइममध्ये टोल टॅक्स कापला जाईल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी भारतातील पहिली मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) बॅरियर-लेस टोलिंग प्रणाली सुरू केली. ही प्रणाली गुजरातमधील सुरत-भरूच विभागातील NH-48 वरील चोर्यासी टोल प्लाझा येथे सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून वाहने न थांबता टोल भरू शकतील. बॅरियर-फ्री टोलिंग मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 120…

Read More