Headlines

‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ मध्ये पोहोचली आलिया भट्ट:समय रैनाने रोस्ट केले; अभिनेत्री म्हणाली- मला इथे येऊन थोडा पश्चाताप होत आहे

समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि शरवरी वाघ पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. एपिसोडदरम्यान, समय रैना आणि आलिया भट्ट यांनी एकमेकांवर विनोदी शैलीत टोमणे मारले आणि त्यांची खिल्ली उडवली. शोमध्ये समय रैना यांनी आलिया भट्टचे स्वागत करताना सांगितले की, आलिया शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून आली आहे…

Read More

जुन्या वादातून 73 वर्षीय वृद्धावर गावठी कट्ट्यातून गोळीबार:वृद्धाची प्रकृती चिंताजनक, पोलिस पथके आरोपीच्या मागावर‎

जुन्या वादाच्या कारणातून एका‎सराईत गुन्हेगार तरुणाने दगडू‎कोहकडे या ७३ वर्षीय वयोवृद्धाच्या ‎‎छातीवर गावठी कट्ट्यातून अगदी‎जवळून गोळी झाडली. ही घटना‎शुक्रवारी‎ सकाळी ६ वाजेच्या सुमारास ‎‎तालुक्यातील मोमीन आखाडा‎येथील बाळेश्वर डोंगर परिसरात‎घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी ‎‎घटनास्थळावरून पसार झाला‎असून, या घटनेमुळे संपूर्ण राहुरी‎तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण‎निर्माण झाले आहे.‎ दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३‎वर्षे, रा. मोमीन आखाडा, राहुरी)‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असे गंभीर जखमी…

Read More

ग्रामीण महाराष्ट्राची तहान भागणार; 2027 पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी:ड्रोन-रोबोटिक्स क्षेत्रासह वैद्यकीय प्रकल्पासंबंधित निर्णयांनाही मंजुरी

ग्रामीण भागातील प्रत्येक घरात आता शुद्ध आणि नियमित पाण्याचा प्रवाह अखंड राहणार आहे. राज्यातील जनतेच्या थेट जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र ग्रा . ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या संकल्पनेला गती देत, २०२७ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट या धोरणाने निश्चित केले आहे. याशिवाय…

Read More

पाणीटंचाई,‘पाथरी’ योजना पूर्ववतची मागणी:बार्शीत विरोधी पक्षनेते आक्रमक, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन‎

ऐन उन्हाळ्यात बार्शीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर तहानेले राहिले आहे. शहरात ७ ते ८ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. यावेळी विरोधी गटाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी…

Read More

Bihar Instructor Jobs 726, UP Recruitment 295, Uttarakhand 335 Vacancies

54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत माहिती बिहारमध्ये इन्स्ट्रक्टरच्या ७२६ पदांवर भरतीची, यूपीमध्ये २९५ रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी झाल्याची. तसेच उत्तराखंडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ३३५ जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… १. बिहारमध्ये इन्स्ट्रक्टरच्या ७२६ पदांवर भरती, शुल्क १०० रुपये बिहार टेक्निकल सर्व्हिस कमिशनने ७२६ पदांसाठी भरती काढली आहे. उमेदवार अधिकृत…

Read More

"श्रीं''ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी‎:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा‎

“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे….

Read More

काटेपूर्णा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लखलख चांदण्यात रंगली मचान गणना:मे महिन्यातील कडक उन्हामुळे पाणवठे कोरडे‎

प्रतिनिधी | मंगरूळपीर वैशाखातील बैद्धपौर्णिमेच्या लख्ख, दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला होता आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद. वाशीम आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मे महिन्याच्या कडक उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी बाहेर पडतात. याच…

Read More

ट्रेलर लॉन्च दरम्यान रितेश देशमुख भावुक:वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर, पतीला भावुक पाहून जेनेलियाचे डोळेही भरून आले

मुंबईत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रितेश देशमुख भावुक झाले. मंचावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या भूमिकेबद्दल बोलताना ते थांबले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी त्यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढली, ज्यामुळे वातावरण भावुक झाले. रितेश म्हणाले की, ही भूमिका त्यांच्यासाठी केवळ एक रोल नसून अभिमान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की, ‘छत्रपती…

Read More

फोंडशिरस येथे पेरूची बाग अन् गवारीचे पीक भुईसपाट:सलग दोन दिवस वादळी पावसाचा तडाखा‎

माळशिरस तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस या अवकाळी आणि वादळी पावसामुळे तालुक्यातील फोंडशिरस येथील शेतकरी अजय निटवे यांच्या शेतातील पेरूची बाग आणि गवारीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले असून, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या अस्मानी संकटामुळे निटवे यांच्या डोळ्यात अश्रू आले असून ते पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. चालू वर्षी उन्हाळ्याची…

Read More

पगार मागितला तर चौकशीचा हवाला:नोकरी सोडल्यावर मोठ्या कंपन्या FNF नाकारत आहेत; काय आहेत कर्मचाऱ्यांचे अधिकार

दिल्लीतील एका कंपनीत काम करणारे अर्णव पटेल नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 3 महिन्यांनंतरही त्यांच्या उर्वरित पगाराची वाट पाहत आहेत. नियमानुसार, त्यांना शेवटच्या कामाच्या दिवसाच्या 2 दिवसांच्या आत कंपनीकडून फुल अँड फायनल सेटलमेंट मिळायला हवे होते, पण कंपनी शेवटच्या महिन्याचा पगार देण्यासही तयार नाही. दिल्लीतीलच एका दुसऱ्या कंपनीत काम करणाऱ्या अपर्णालाही कंपनीने छाटणीत बाहेर काढले, पण…

Read More