Headlines

ममता बॅनर्जी भवानीपूर स्ट्रॉंग रूममध्ये 4 तास थांबल्या:म्हटले – कोणालाही EVM लुटू देणार नाही; EC म्हणाले- पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, EVM सुरक्षित

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी मध्यरात्री 1 वाजता सांगितले, ‘जर EVM लुटण्याचा आणि मतमोजणीत फेरफार करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू.’ त्या भवानीपूर येथील शेखावत मेमोरियल स्कूलमधील स्ट्रॉंग रूममध्ये 4 तासांपेक्षा जास्त काळ थांबल्या. खरं तर, टीएमसीने आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी मतपेट्या उघडण्याचा प्रयत्न करत आहेत….

Read More

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले

दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, “कोण आहे रे तिकडे?” त्यावर त्यातील एकाने म्हटले, “आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.” दूसरा व्यक्ती म्हणाला,…

Read More

पार्वती नगरातील जलकुंभाची पाईपलाईन फुटली:6 हजार कुटुंबांना पाणीटंचाई; वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर प्रभावित

अमरावती शहरातील दाट लोकवस्तीच्या पार्वतीनगर परिसरातील जलकुंभातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवारी पाणीपुरवठा खंडित झाला. यामुळे सुमारे ६ हजार कुटुंबांमधील २५ हजार नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या बिघाडामुळे पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर आणि गडगडेश्वरच्या काही भागातील नागरिकांना दिवसभर पाण्याविना राहावे लागले. अनेकांनी साठवलेल्या पाण्याचा वापर केला, तर काहींनी पर्यायी व्यवस्था केली….

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पैठणखेडा आश्रमशाळेत अ स्वच्छता; खोल्या जीर्ण अन् दरवाजे तुटलेले, प्रशासनाने शाळेला दिले सुधारणा करण्याचे आदेश‎

तालुक्यातील पैठणखेडा येथील श्रीकृष्ण प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब समोर आल्याने निवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गंभीर समस्यांची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शाळा व्यवस्थापनाला सात दिवसांत सुधारणा करून . पैठणखेडा येथील आश्रमशाळेतील वसतिगृहाची अवस्था, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तक्रारी पालकांनी केल्यानंतर वसतिगृहाची अपुरी तसेच…

Read More

बदलापूर अत्याचार प्रकरण:पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली; 10 वी पर्यंतचे शुल्क मंजूर

बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली आहे. विशेष म्हणजे दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्कालाही शासनाने मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची केवळ घोषणाच केली होती. तसेच शासनाकडून या मुलींची फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी…

Read More

विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी केली:मोर्शी, दर्यापूर, अंजनगावात दौरा; सदस्यसंख्या 10 वर पोहोचली

अमरावती: विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांची पाहणी केली. समितीने स्वतःला चार गटांमध्ये विभागले होते. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार बालाजी कल्याणकर हे दोन नवीन सदस्य अमरावतीत दाखल झाल्याने समितीतील सदस्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे. २९ सदस्यीय अंदाज समितीतील केवळ आठ सदस्य मंगळवारी अमरावतीत…

Read More

लोकस्वातंत्र्य महासंघाच्या विचारमंथन मेळाव्यात सन्मान:महापुरूषांना सामुहिक श्रद्धांजली केली अर्पण‎

प्रतिनिधी | अकोला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन मेळावा व महिला सन्मान समारंभ महसूल कॉलनीतील रोकडे सभागृहात संपन्न झाला. माझ्यासोबत एवढ्या मोठ्या महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला. हा सन्मान ही मला मिळालेली माहेरची साडी समजते, असे मनोगत लोकसाहित्याच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी…

Read More

विधान परिषद मतफुटी चौकशी कागदावरच:15 दिवस उलटूनही काँग्रेसची समिती विदर्भात फिरकली नाही

विधान परिषद निवडणुकीतील मतफुटीची चौकशी केवळ कागदावरच राहिली आहे. काँग्रेसने स्थापन केलेल्या चौकशी समितीला 15 दिवस उलटूनही विदर्भात फिरकली नाही. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. काही ठिकाणी उमेदवारांनी अचानक माघार घेतली, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतफुटी झाली. या गंभीर प्रकरणाची दखल…

Read More

करमाळ्यात हरिनाम सप्ताह समर्थांच्या पादुका स्वागताची 27 वर्षांची परंपरा:भक्तिमय वातावरण; 2 जुलैला स्वामी समर्थ पालखी पादुकांचे होणार आगमन‎

शहरातील फंड गल्ली परिसरात श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गेली २७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेत हजारो स . सप्ताहानिमित्त विविध नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि हरिभक्त मंडळी भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. करमाळा तालुक्यासह परिसरातील…

Read More

अहिराणी ही समृद्ध आणि वैभवशाली भाषा:सटाणा महाविद्यालयात डॉ. पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंतांसह प्राध्यापकांचा सत्कार‎

देशातील विविध बोलीभाषांमध्ये अहिराणी ही समृद्ध व वैभवशाली भाषा असून, विचार व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तिच्यात शब्दांची मोठी समृद्धी आहे, असे प्रतिपादन खान्देशरत्न व दुसऱ्या अहिराणी विश्व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते प्रमुख…

Read More