Headlines

सुधाकर भारसाकळे शिवसेना शिंदे गटात जाणार, काँग्रेसला धक्का:संवाद मेळाव्यात मन मोकळे करत भूमिका स्पष्ट

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मंगळवार, २६ मे रोजी दर्यापूर शहरातील माहेश्वरी भवन येथे आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच भारसाकळे यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा…

Read More

हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी अंबादेवी, एकवीरादेवीला साकडे:आयोजकांनी निर्विघ्नतेसाठी पूजा-अर्चा केली

अमरावती येथील दसरा मैदानात ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या निर्विघ्न आयोजनासाठी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आई अंबादेवी आणि एकवीरादेवीला साकडे घातले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा व आरती केली. आयोजकांनुसार, हिंदूबहुल देशात हिंदूंना घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हलाल जिहाद आणि वक्फ जिहाद यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे…

Read More

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या आठवणी जागवत त्यांची नांदेडला येण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. आशाताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले….

Read More

रात्रपाळीत झोपण्यावरून वाद:सुरक्षारक्षकाचा गमछाने गळा आवळून खून; खराडी पोलिसांकडून आरोपीला अटक

खराडी येथील एका सोसायटीच्या आवारात रात्रपाळीत झोपण्यावरून झालेल्या वादातून एका सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी एका सुरक्षारक्षक तरुणाला अटक केली आहे. पांडुरंग भाऊराव हरवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) याला अटक करण्यात आली…

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More

अंजुम शर्माने रणवीर सिंगचे कौतुक केले:म्हटले – ते खूप अप्रतिम आणि सुरक्षित अभिनेता आहेत; ‘धुरंधर’मधील रहमानच्या भूमिकेचेही कौतुक केले

अभिनेता अंजुम शर्मा सध्या ‘कॅप्टन’ या वेब सीरिजमधील ‘मुन्ना’ या त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. ‘मिर्झापूर’मधील शरद शुक्लानंतर अंजुमने यावेळी एक पूर्णपणे वेगळी आणि मनमौजी भूमिका साकारली आहे. दैनिक भास्करशी बोलताना अंजुम शर्माने इंडस्ट्रीमध्ये बाहेरचा माणूस म्हणून केलेल्या संघर्षावर, स्टार्सच्या असुरक्षिततेवर आणि ओटीटीच्या बदलत्या युगावर चर्चा केली. प्रश्न: ओटीटीने बॉलिवूड आणि मेनस्ट्रीम सिनेमाची कथा सांगण्याची पद्धत…

Read More

मंत्र्यांची ईव्ही खरेदीची चमकोगिरी, पण सर्वसामान्यांचे काय?:बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त होणार का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे आवाहन केल्यानंतर, राज्यातील मंत्री आणि सत्ताधारी आमदार आपल्या कामकाज आणि दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “आमच्या सरकारने २०२१ मध्ये आणलेले ई-वाहन धोरण या सरकारने बासनात गुंडाळले असून, आता केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘फोटो सेशन’साठी…

Read More

Prakash Raj Trolls Raghav Chadhas BJP Move

1 तासापूर्वी कॉपी लिंक आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेले खासदार राघव चड्ढा यांच्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी टोमणा मारला. प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘मी पोलीस दल सोडत आहे कारण ते गुन्हेगारीशी लढण्याच्या त्यांच्या मूल्यांपासून भरकटले आहेत. त्यामुळे मी दाऊद इब्राहिमला सामील होत आहे – राघव चड्डी.’ यासोबत त्यांनी हसणारा इमोजी…

Read More

पुण्यात आता तंत्रज्ञानाधारित शेतीचे धडे:20 गुंठे जागेत साकारला मॉडेल कृषी प्रकल्प, ॲग्रीकल्चर ट्रस्ट, रोबोटिक्ससोबत सामंजस्य करार

युवकांचे मातीशी नाते कायम राहावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत क्रांती घडवता यावी, या उद्देशाने विद्यार्थी सहायक समितीने पुढाकार घेतला आहे. समितीच्या संकुलात तंत्रज्ञानाधारित कृषी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि डिजिटेक रोबोटिक्स इंजिनिअरिंग यांच्याशी दोन विशेष सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांमधून कृषी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून…

Read More

अश्व क्षेत्रासाठी राज्य सरकार करणार सामंजस्य करार:मंत्री पंकजा मुंडेंची घोषणा, संस्थांशी सहकार्य करून देणार उभारी

अश्व क्षेत्राच्या परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार विविध संस्थांशी सहकार्य करण्यास आणि विद्यापीठांशी जोडले जाण्यास तत्पर असेल. यासाठी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) करण्याची घोषणा राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. ‘द इक्वेस्ट्रियन फोरम २०२६’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखालील ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’ संस्थेने या परिषदेचे…

Read More