Headlines

शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासनाचा पुढाकार:छत्रीतलाव आणि वडाळी उद्यानांच्या सौंदर्यीकरणावर भर; स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन‎

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर…

Read More

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद' सर्वांना लागू करा- संजय राऊत

नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू…

Read More

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:अभिनेत्री नीलम शिर्के यांची अखेर माघार; राजकीय शिरकावाच्या चर्चांना पूर्णविराम

तब्बल 10 वर्षांनंतर पार पडत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या मोठा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत…

Read More

आशिया-आफ्रिकेत ईव्हीची मागणी वेगवान:चीनमध्ये प्रत्येक 10 पैकी एक कार ईव्ही, भारतात दोन आणि तीन चाकी विभागामध्ये 25% वाढ

इराण युद्धानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी वेगाने वाढली आहे. आशियातील बहुतेक देशांमध्ये, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मार्चमध्ये ईव्हीच्या विक्रीत 79 टक्के वाढ झाली आहे. या देशांमध्ये 2025 मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री 48 टक्क्यांनी वाढली होती. लॅटिन अमेरिकन देश कोस्टा रिका हे इलेक्ट्रिक…

Read More

Heatwave Grips India; UP Water Spray, Delhi School Bells, Odisha Records 44.6°C

Marathi News National Heatwave Grips India; UP Water Spray, Delhi School Bells, Odisha Records 44.6°C नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ4 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमान 40°C ते 45°C दरम्यान कायम आहे. ओडिशातील झारसुगुडा बुधवारी 44.6°C तापमानासह देशातील सर्वात उष्ण…

Read More

नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचा‎मृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी‎:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत…

Read More

अखेर विवेक कोल्हेंना विधान परिषदेची उमेदवारी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा

प्रतिनिधी | कोपरगाव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हितासाठी माघार घेणारे भाजपचे तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कोपरगाव येथीलविवेक कोल्हे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या…

Read More

पाचोडला बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक:भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

प्रतिनिधी | पाचोड तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पैठण चौकात भगवान बुद्धांच्या मूर्तीला भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन केले. सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, मनोज नरवडे यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या…

Read More

एअर इंडिया आता दररोज 100 विमानांच्या फेऱ्या कमी करणार:कारण- इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुट्या भागांची कमतरता; आंतरराष्ट्रीय मार्ग प्रभावित होतील

एअर इंडिया आपल्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुमारे 10% कपात करणार आहे. टाटा समूहाची ही एअरलाइन ऑक्टोबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकानुसार दररोज सुमारे 100 उड्डाणे बंद करेल. सध्या एअरलाइन दररोज सुमारे 900 उड्डाणे चालवते. इंधनाच्या वाढत्या किमती आणि सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) यांच्या कमतरतेमुळे निर्णय या आंतरराष्ट्रीय मार्गांवर सर्वात जास्त परिणाम होईल सूत्रांनुसार, एअरलाइनने…

Read More

महाराष्ट्रात 'शून्य सावली'चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे…

Read More