Headlines

'कसं काय?' आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा संदेश पोहोचवते

राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी…

Read More

प्रीती झिंटाने जखमी चाहत्याची विचारपूस केली:रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर व्हिडिओ कॉल केला, प्रियांश आर्यच्या शॉटमुळे दुखापत झाली होती

प्रियांश आर्यच्या षटकाराने जखमी झालेले वृद्ध चाहते कृष्णचंद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संघाच्या सह-मालक प्रीती झिंटाने व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलून त्यांची विचारपूस केली. या संवादाचा व्हिडिओ पंजाब किंग्सच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला, सोबतच लिहिले, चाहते नेहमीच प्रथम येतात. कृष्णचंदजी लवकर बरे व्हावेत अशी आमची इच्छा आहे. ते बरे होत असल्याचे पाहून आनंद झाला….

Read More

ट्रेलर लॉन्च दरम्यान रितेश देशमुख भावुक:वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर, पतीला भावुक पाहून जेनेलियाचे डोळेही भरून आले

मुंबईत ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी रितेश देशमुख भावुक झाले. मंचावर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या भूमिकेबद्दल बोलताना ते थांबले आणि त्यांचे डोळे पाणावले. यावेळी त्यांनी त्यांचे वडील विलासराव देशमुख यांची आठवण काढली, ज्यामुळे वातावरण भावुक झाले. रितेश म्हणाले की, ही भूमिका त्यांच्यासाठी केवळ एक रोल नसून अभिमान आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितले की, ‘छत्रपती…

Read More

Konkan Heatwave & Marathwada Rain; 7 Districts Yellow Alert

राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून ६ मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य ह . मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्म व दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला…

Read More

गाझियाबादमध्ये 200 झोपड्यांमध्ये भीषण आग, सिलिंडर फुटताहेत:10 किमी दूरून दिसत आहे धूर, 8 बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न

गाझियाबादमध्ये गुरुवारी दुपारी 12 वाजता सुमारे 200 झोपड्यांना भीषण आग लागली. सिलिंडरमध्ये सतत स्फोट होत आहेत. धुराचे लोट सुमारे 10 किलोमीटर दूरवरून दिसत आहेत. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. लोक आपल्या घरातील सामान आणि गॅस सिलिंडर घेऊन पळताना दिसले. सध्या, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. प्रशासनाने नोएडा येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या आहेत….

Read More

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

तीन बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत:पालकमंत्री ॲड. फुंडकर

प्रतिनिधी |अकोला जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे केले. बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, असेही ते म्हणाले. अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचे भूमिपूजन, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा…

Read More

Jarange Patils Strong Statement; Let What Happens Happen

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडलेल्या तणावपूर्ण घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी ठाम भूमिका घेत, जे . नेकनूर येथे हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. एका वाहनाचा धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काही…

Read More

पेद्दीची टीम 23 मे रोजी भोपाळमध्ये येणार:राम चरण म्हणाला- रहमान यांच्या लाइव्ह परफॉर्मन्ससोबत भोपाळमध्ये संध्याकाळ घालवण्यासठी उत्सुक

साउथ सुपरस्टार राम चरण आणि जान्हवी कपूर लवकरच ‘पेद्दी’ चित्रपटात दिसणार आहेत. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना राम चरणने सांगितले की, तो या चित्रपटात कुस्ती खेळताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो भारताचे हृदय असलेल्या मध्य प्रदेशातील भोपाळमधून सुरुवात करणार आहे, जिथे ए.आर. रहमान लाईव्ह परफॉर्मन्स देतील. जेव्हा दैनिक भास्करने राम चरणला विचारले की, चित्रपटाचे…

Read More

पालखी मार्गावरील कामांच्या 1303 कोटी आराखड्यापैकी 959 कोटींची कामे पूर्ण:आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत आढावा बैठक

येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा. यात्रेपूर्वी, यात्रेत आणि यात्रेनंतरही वारकऱ्यांना येथे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या . या मार्गावरील विकासकामांसाठी १,३०३ कोटींच्या आराखड्यापैकी ९६४ कोटींची कामे मंजूर झाल्याचीही माहिती दिली. मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आषाढी यात्रेच्या तयारीची आढावा…

Read More