Headlines

संजीव कुमार जयंती:अट घातल्याने हेमामालिनीने लग्न केले नाही; गर्लफ्रेंड्सना नंबरने बोलवाचे, सेटवर सर्वांसमोर नूतनने चापट मारली होती

सुमारे 1933 सालची गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या माता राणीच्या एका मंदिरात एक महिला पोहोचली. अशी मान्यता होती की, येथे खऱ्या मनाने मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. त्या महिलेची फक्त एकच इच्छा होती – एका मुलाची. तिने माता राणीच्या चरणांवर डोके टेकवून नवस केला, ‘जर मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, तर मी…

Read More

BJP Slams Sanjay Raut on Woman Safety & Hindutva; Calls Him Maharashtra Drohi

फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत.पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ . नवनाथ बन म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा…

Read More

200 कोटींच्या रस्त्याला भेगा; "उबाठा'चे आंदोलन,:अकाेला-अकाेट मार्गाची दुरावस्था; आतापर्यंत 28 जणांचा गेला जीव‎

मृत्युच्या सापळ्यात अडकलेल्या अकोला-अकोट व देवरी फाटा-शेगाव या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने शेतकऱ्यांना सोबत घेत शनिवारी भरपावसातच रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यासाठी गत नऊ वर्षांत २०० कोटींचा खर्च झाल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. अद्यापही रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नाही. तसेच या रोडवर २८ जणांचा अपघातात मृत्यू…

Read More

विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच:काँग्रेसची 22 मे रोजी मुंबईत बैठक, महायुतीकडे 251 जागा, मविआकडे 152

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. तर काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ मे रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षीय बलाबलानुसार, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार…

Read More

जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय महाराजस्व अभियान:शेतकऱ्यांच्या जमिनी मोजून देणार; पालकमंत्र्यांची घोषणा

अमरावती जिल्ह्यात पुन्हा तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’ राबवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजून दिल्या जातील. हे अभियान पुढील महिन्यात २१ ते २३ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शेतजमिनीच्या रस्त्यांवरून, वहिवाटीवरून आणि पाणंद रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वाद होतात. या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाकडे मागणी केली जाते,…

Read More

Film style fight between doctors and nurses at Ladsawangi Health Center

लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाच्या उपचारावरून वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्यात झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या प्रकरणी दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध करमाड ठाण्यात तक्रार . शनिवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपळकुंठा येथील गरोदर महिला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आल्या. त्यांच्या प्रसूतीची जबाबदारी नेमकी कोणी घ्यावी, यावरून वैद्यकीय अधिकारी डॉ….

Read More

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…

Read More

Movie Review; Chand Mera Dil, Ananya Pandey’s Best Career Perdormance, second half is litle boring

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग: 3/5 स्टार कालावधी: 2 तास 26 मिनिटे कलाकार- अनन्या पांडे, लक्ष्य ललवानी दिग्दर्शक- विवेक सोनी बॉलिवूडमध्ये प्रेमकथा नेहमीच बनत आल्या आहेत, पण बहुतेक चित्रपटांमध्ये प्रेमाचा प्रवास तिथेच संपतो जिथे नायक-नायिका एकत्र येतात. लग्नानंतर काय होते, जबाबदाऱ्या नात्याला कशा बदलतात आणि प्रेम कधी थकू लागते, या प्रश्नांपासून हिंदी सिनेमा अनेकदा दूर…

Read More

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा:विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई, ठाणे, पालघरसह पुण्यातील घाटमाथ्यावरील शाळाही राहणार बंद

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, विविध पावसाळी दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उद्याही राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला योग्य ते आदेश जारी केले असून, या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात…

Read More

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More