संजीव कुमार जयंती:अट घातल्याने हेमामालिनीने लग्न केले नाही; गर्लफ्रेंड्सना नंबरने बोलवाचे, सेटवर सर्वांसमोर नूतनने चापट मारली होती
सुमारे 1933 सालची गोष्ट आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या माता राणीच्या एका मंदिरात एक महिला पोहोचली. अशी मान्यता होती की, येथे खऱ्या मनाने मागितलेली कोणतीही इच्छा कधीच अपूर्ण राहत नाही. त्या महिलेची फक्त एकच इच्छा होती – एका मुलाची. तिने माता राणीच्या चरणांवर डोके टेकवून नवस केला, ‘जर मला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली, तर मी…